काँग्रेसींचा राजकीय ‘अंत’ !
आता ‘हिंदुत्वाचा जागर होणे’ ही काळाची आवश्यकता आहे. काळाची पावले ओळखून खुर्शीदसारख्यांचा भरणा असणार्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनो आतातरी सिद्ध व्हा !
आता ‘हिंदुत्वाचा जागर होणे’ ही काळाची आवश्यकता आहे. काळाची पावले ओळखून खुर्शीदसारख्यांचा भरणा असणार्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनो आतातरी सिद्ध व्हा !
अफगाणिस्तानात इस्लामी जहालमतवादी आणि इस्लामी आतंकवादी एकमेकांना मारत आहेत. हे अमानुष आणि मूर्ख धर्मांध सर्वसामान्य निष्पाप लोकांनाही मारतात.
इस्लामिक स्टेटने घेतले आक्रमणाचे दायित्व ! जेथे धर्मांध बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांना ठार मारतात !
जिहादी आतंकवादी भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. देशाला त्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !
अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या इसिसच्या महिला आतंकवाद्याच्या आईची भारत सरकारला विनंती
स्वामी विवेकानंद यांनी ‘जेव्हा एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होण्यासह एक शत्रू वाढतो’, असे सांगितले होते. त्याचीच ही प्रचीती म्हणावी लागेल !
मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी या आक्रमणाच्या अन्वेषणासाठी ऑस्ट्रेलियाचे साहाय्य घेणार असल्याचे घोषित केले आहे. ‘हे आक्रमण नशीद यांच्यावर झाले नसून देशाची लोकशाही आणि अर्थव्यवस्था यांच्यावर झाले आहे’, असे त्यांनी म्हटले.
श्रीलंका सरकारने इस्लामिक स्टेट, अल कायदा यांच्यासह अन्य ९ जिहादी आतंकवादी संघटनांंवर बंदी घातली आहे. श्रीलंकेत वर्ष २०१९ मध्ये झालेल्या जिहादी आत्मघाती आक्रमणामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला होता
या तिघी महिला तुर्कस्तान आणि भारत येथील नाटक अन् मालिका यांचे स्थानिक भाषा ‘दारी’ अन् ‘पश्तू’ यांमध्ये भाषांतर करत होत्या.
भारतातही असे कितीतरी कट्टरतावादी इमाम आणि मौलवी मोकाट आहेत. त्यांच्यावर भारत कधी कारवाई करणार ?