बांगलादेशमध्ये हिंदूंच्या गावावर धर्मांध संघटनेचे आक्रमण : ८० घरांची तोडफोड

केंद्र सरकार परदेशातील विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंच्या रक्षणार्थ कधी कृती करणार ? सामाजिक माध्यमांतून हिंदूंकडून इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केले जात  असल्याचे सांगत हिंदूंवर आक्रमण करण्याचा हा धर्मांधांचा नवा जिहाद आहे का ?

जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतात !

देशातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हे रोखण्यासाठी आतापर्यंत काहीच न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

सद्दाम हुसेन आणि गद्दाफी हेही निवडणुका जिंकत होते; पण तेथे लोकशाही होती, असे नाही ! – राहुल गांधी यांची केंद्रातील भाजप सरकारवर टीका

विदेशी विश्‍वविद्यालयाने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भारतात लोकशाही नाही’, असे चित्र उभे करून भारताची मानहानी करणारे राहुल गांधी !

जॉन्सन भेटीचा लाभ उठवा !

१४ लाखांहून अधिक भारतीय वास्तव्यास असलेल्या ग्रेट ब्रिटन या देशाचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन पुढील मासात भारताला भेट देणार आहेत. वर्ष २०१० पासून ‘ब्रिटन आणि भारत यांचे अस्तित्वात यायला लागलेले ‘नवे संबंध’ वर्ष २०१४ नंतर अधिक सुधारले.

(म्हणे) ‘चिनी कोरोना लस घेतलेल्या भारतियांनाच मिळणार चीनचा व्हिसा !’ – चीन

भारत सरकारनेही चीनचा भारतीय दूतावास बंद करून चीनवर बहिष्कार घालावा !  

पुढची ४  वर्षे सुखाची झोप हवी असेल, तर आम्हाला डिवचू नका !  

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्या बहिणीची जो बायडेन यांना धमकी

श्रीलंकेमध्ये बुरखा बंदीवरून पाकचा संताप

पाकने स्वतःची जगात काय प्रतिमा काय आहे, याचा विचार करावा !

ईश्‍वर समलैंगिक विवाहांंसारख्या ‘वाईट गोष्टीं’ना आशीर्वाद देत नाही ! – व्हॅटिकन चर्च  

असे विधान हिंदूंच्या शंकराचार्यांनी केले असते, तर सर्व निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांनी त्यांना ‘सनातनी’ म्हणत हेटाळणी केली असती; मात्र व्हॅटिकन चर्चने समलैंगिक विवाहाला विरोध केल्यावर सर्वच जण मौन बाळगून आहेत !

नेपाळमधील सरकारी कार्यालयातील बॉम्बस्फोटात ८ जण घायाळ

‘जर भ्रष्टाचार चालू राहिला, तर आणखी कठोर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी नेपाळ, तसेच प्रांतीय सरकार यासाठी उत्तरदायी असेल’, अशी चेतावणीही जनतांत्रिक तराई मुक्ती मोर्चा या संघटनेने दिली आहे.

म्यानमारमध्ये चिनी आस्थापनांना आग लावल्यामुळे सैन्याने केलेल्या गोळीबारात ५१ आंदोलक ठार

आतापर्यंत या आंदोलनामध्ये १२५ हून अधिक आंदोलक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. चिनी दूतावासाने या घटनेची गंभीर नोंद घेत त्यांच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे.