हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलक प्रदर्शनामुळे लाखो भाविकांपर्यंत धर्मरक्षणाचा विषय पोचेल ! – पू. आशिष गौतम

समितीचे धर्मशिक्षण, राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीचे कार्य ऐकून पू. आशिष गौतम यांनी कुंभपर्वात त्यांच्या आश्रमामध्ये होणार्‍या कार्यक्रमात समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.

हिंदु जनजागृती समितीचे आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य काळानुरूप ! – पूज्य श्री तारा मां

हिंदु जनजागृती समितीचे चालू असलेले आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य उत्तम असून ते काळानुसार आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत ! – शिवाजीराव मोहिते, संपादक, ‘सी’ न्यूज

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात आमचाही वाटा आहे, याचा आम्हाला आनंदच आहे, असे मत ‘सी’ न्यूजचे संपादक श्री. शिवाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले.

देशभरातील हिंदूंची दुःस्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

कन्नड भाषेतील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींनी केला हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

रायपूर (छत्तीसगड) येथील संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

सनातन संस्था, सनातन प्रभात, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य म्हणजे भारताच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे. या कार्याला आश्रय देणे, सहकार्य करणे, त्यात सहभाग घेणे, हे प्रत्येकाने करायला हवे.

तुमकुरू येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्माचे आगमन झाल्यानंतर तिच्या भक्तांनी सनातनविषयी काढलेले गौरवोद्गार आणि साधकांना आलेल्या अनुभूती

श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे दिव्य आगमन झाले. त्यावेळची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि साधकांना आलेल्या अनुभूती आदी महत्त्वपुर्ण माहिती प्रस्तूत करत आहोत..

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घाला ! – गोवा सुरक्षा मंच

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी ‘गोवा सुरक्षा मंच’चे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. श्री. नितीन फळदेसाई या पत्रकात पुढे म्हणतात, ‘‘बाबरी मशीद पुन्हा बांधली जाणार’, अशा अशायाचे फलक ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही आतंकवादी संघटना गोव्यात कशी लावू शकते ?