मुके बिचारे…!
यवतमाळ जिल्ह्यात वाघनखे मिळवण्यासाठी एका वाघिणीला मारण्यात आले. कुणाच्याही अंगावर शहारे येतील, असे माणुसकीला काळीमा फासणारे हे वृत्त आहे. मानवातील पशुत्वाचे दर्शन घडवणारे हे कृत्य शिकारी तस्करांनी केले.
यवतमाळ जिल्ह्यात वाघनखे मिळवण्यासाठी एका वाघिणीला मारण्यात आले. कुणाच्याही अंगावर शहारे येतील, असे माणुसकीला काळीमा फासणारे हे वृत्त आहे. मानवातील पशुत्वाचे दर्शन घडवणारे हे कृत्य शिकारी तस्करांनी केले.
हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
रामचरणांच्या नित्य अनुसंधानात रहाणार्या महातेजस्वी हनुमंता, रामभक्ती आणि वीरवृत्ती यांच्या बळावर तू राक्षसांचा निःपात करून रामरायाचे धर्मसंस्थापनेचे ध्येय पूर्ण केले.
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही;कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सत्संगातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणे आवश्यक आहे. सर्वांना धर्मशिक्षण देऊन हिंदु राष्ट्रासाठी एक प्रस्ताव सिद्ध करून प्रत्येक ग्रामपंचायतीद्वारे त्याचा ठराव संमत करायला हवा आणि तो सरकारला पाठवला पाहिजे.
येथील कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट दिल्यावर ते मार्गदर्शन करत होते.
त्रेतायुगी राक्षस रावण वध करण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र प्रकटले ।
द्वापरयुगी धर्मद्रोही कौरव माजता पांडवांसी रक्षण्या श्रीकृष्ण अवतरले ॥ १ ॥
आज रामनवमी के अवसर पर ।
अपनेे हृदय में स्थापित करेंगे रामराज्य का विचार ।
फिर होगा हर नगरी में रामनाम का जयजयकार ॥ १ ॥
‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अंतःकरणात सतत रामाशी अनुसंधान ठेवणे (रामाचा, म्हणजे देवाचा नामजप किंवा भक्ती करणे), अर्थात् रामाला अनुभवणे’, हे अंतर्-रामायण. ‘रामाप्रमाणे धर्मसंस्थापना, म्हणजे ‘साधना’ म्हणून रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हे बाह्य-रामायण.