गोवंश हत्याबंदी कायदा असल्याने रमझानमधील अवैध कत्तली रोखाव्यात !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच सामाजिक सौहार्द टिकून रहावे याकरता सणांच्या निमित्ताने गोवंशियांची अवैध वाहतूक किंवा गोहत्या करणार्या व्यक्ती आणि संघटना यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीने रुग्णालय प्रशासनाला निवेदन सादर केले होते , त्याची नोंद घेत मुसलमान संस्थांकडून अनधिकृतपणे लावलेले धार्मिक फलक रुग्णालय प्रशासनाने तात्काळ काढून टाकले आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ‘असे फलक लावणे अयोग्य असून ते कोणतीही पूर्वअनुमती न घेता अनधिकृतपणे लावण्यात आलेले आहेत आणि ते हटवण्याचे आदेश देतो आहे.
स्वातंत्र्योत्तरकाळात हिंदु संघटित नसल्यामुळे ते आपल्याच देशात अल्पसंख्यांक होत चालले आहेत. ‘वक्फ कायदा’, ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारख्या माध्यमांतून भारताच्या इस्लामीकरणाचा पद्धतशीर कट रचला जात आहे..
अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रित येऊन कार्य करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची स्थापना करण्यात आली होती. गेल्या २ वर्षांत ८ राज्यांत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून २० जिल्ह्यांत आंदोलने करण्यात आली.
भंगार व्यवसाय करतांना शहर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, रस्त्यांवर गाड्या उभ्या करतांना वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच भंगार गोडाऊन परिसरात ‘टायर’ किंवा अन्य ज्वलनशील पदार्थ जाळण्यास सक्त मनाई आहे.
शहरी नक्षलवादाच्या माध्यमातून हिंदूंची दिशाभूल करण्यात येत आहे. यासाठी सर्व हिंदूंनी आता एकजूट होऊन याला विरोध केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले.
‘भंगार व्यावसायिकांनी त्या नोटिसीला आजतागायत उत्तर दिलेले नाही’, असे मुख्याधिकारी भोसले यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. अवैध व्यवसायांवर कारवाई करा, याची मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
जिल्हाधिकार्यांना ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’कडून देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री शरद नांगरे, आस्वाद जोशी, मोहन शिंदे, सचिन घुले आणि कृष्णाजी पाटील हे उपस्थित होते.