२ ऑगस्ट या दिवशी अधिवक्ता कै. गोविंद गांधी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आदरांजली सभा !  

२ ऑगस्ट २०२२ या दिवशी अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता कै. गोविंद गांधी यांचा प्रथम स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु महासभेच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांच्या मेळाव्याचे आयोजन

अखिल भारत हिंदु महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद कुलकर्णी यांनी दिली.

श्रीकृष्णजन्माष्टमीपर्यंत श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीचा परिसर बंद करा !

अखिल भारत हिंदु महासभेच्या अध्यक्षा आणि नेताजी बोस यांच्या पणती राजश्री चौधरी बोस यांची मागणी !

जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड !

हिंदू महासभेचे अधिवेशन ३ जून या दिवशी कोल्हापूर येथे पार पडले. या अधिवेशनात जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

शुक्रवारच्या नमाजावर बंदी घालण्याची मागणी केल्याने हिंदु महासभेच्या राष्ट्रीय सचिव डॉ. पूजा पांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद

नोटिसीला उत्तर देतांना डॉ. पूजा पांडे यांनी म्हटले आहे की, जर खरे बोलल्याने कुणाच्या भावना दुखावत असतील, तर मी खेद व्यक्त करते.

ज्ञानवापी मशिदीविषयी केलेले विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मागे घ्यावे !

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ज्ञानवापी मशिदीविषयी  विधान करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे.

अखिल भारतीय हिंदु महासभेकडून शाही ईदगाह मशीद गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याने धुण्यासाठी न्यायालयात याचिका

ईदगाह मशीद श्रीकृष्णाच्या गर्भगृहावर बांधण्यात आली आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये बाळ गोपाळावर जलाभिषेक करण्याची अनुमती द्या !  

हिंदु महासभेकडून न्यायालयात याचिका

देहलीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांखाली हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती असून त्या बाहेर काढाव्यात !

आता हिंदूंमध्ये जागृती होऊ लागल्याने ‘ही धार्मिक स्थळे परत मिळावीत’, अशी मागणी ते करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारनेच या सर्व वास्तू हिंदूंना परत मिळण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

पाकमध्ये हिंदू आणि अन्य धर्मीय यांचा नरसंहार

पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आता १ टक्काच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत.