उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत साधारणपणे एका रेषेत असलेली ७ शिवमंदिरे, हा प्राचीन वास्तूकलेचा अद्भूत नमुना !

उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत साधारणपणे एका रेषेत असलेली ७ शिवमंदिरे, हा प्राचीन वास्तूकलेचा अद्भूत नमुना !

सहस्रो वर्षांपूर्वी हल्लीच्या सॅटेलाईटसारखे (उपग्रहासारखे) कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतांना या मंदिरांची अशा प्रकारे रचना असणे, हा खरोखरच भारतातील प्राचीन वास्तूकलेचा अद्भूत नमुना म्हणावा लागेल.

गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक विनायक खेडेकर यांना पद्मश्री पुरस्कार

गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक विनायक खेडेकर यांना पद्मश्री पुरस्कार

गोव्यातील लोकसंस्कृतीचे संशोधक आणि साहित्यिक श्री. विनायक विष्णु खेडेकर यांना प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कळसुत्री लोककलेतील योगदानासाठी पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार घोषित

कळसुत्री लोककलेतील योगदानासाठी पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार घोषित

पिंगुळी-गुढीपूर येथील परशुराम गंगावणे ! ठाकर समाजाच्या लोककला जतनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. चित्रकथी, कळसुत्री बाहुल्या या आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककलेचे जतन आणि प्रसार करण्याचे काम ते करत आहेत.

ऑनलाईन ज्ञानम् महोत्सवात हिंदु राष्ट्रविषयक विशेष परिसंवादात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

ऑनलाईन ज्ञानम् महोत्सवात हिंदु राष्ट्रविषयक विशेष परिसंवादात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

जयपूर (राजस्थान) येथे होणार्‍या ज्ञानम महोत्सवात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वक्त्यांनी सहभाग घेतला.

पाळी येथील श्री नवदुर्गा देवस्थानचा आज कालोत्सव

पाळी येथील श्री नवदुर्गा देवस्थानचा आज कालोत्सव

देऊळवाडा, पाळी, गोवा येथील श्री नवदुर्गादेवीचा कालोत्सव २६ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. यानिमित्ताने श्री नवदुर्गा देवस्थानची माहिती जाणून घेऊया.

भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर !

भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर !

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समर्पक म्हणणे होते. आज ते असते, तर भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर असे मत त्यांनी खचित्च व्यक्त केले असते.

युवा पिढीने भगवद्गीतेचा अभ्यास करणे आवश्यक ! – प्रा. नम्रता कंटक

युवा पिढीने भगवद्गीतेचा अभ्यास करणे आवश्यक ! – प्रा. नम्रता कंटक

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली, विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांनी स्वतःच्या आयुष्यात गीतेला विशेष महत्त्व दिले.

सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाषण करण्यास नकार !

‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाषण करण्यास नकार !

स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी यांना मुसलमानांचे लांगूलचालन केलेले चालते; मात्र श्रीरामाचा जयजयकार चालत नाही. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो !