प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव स्वत:च्या दैनंदिन जीवनात करावा ! – विनायक जोशी
ब्राह्ममुहूर्तावर उठावे. त्या वेळी ऑक्सिजन पातळी अधिक असते. नियमित योग करावा, म्हणजे तंदुरुस्त रहाल. शरीर निरोगी आहे तो १८ तास काम करू शकतो. तो कधी उपाशी रहाणार नाही.
ब्राह्ममुहूर्तावर उठावे. त्या वेळी ऑक्सिजन पातळी अधिक असते. नियमित योग करावा, म्हणजे तंदुरुस्त रहाल. शरीर निरोगी आहे तो १८ तास काम करू शकतो. तो कधी उपाशी रहाणार नाही.
आपल्या पाल्यांना गायीला चारा घालण्यास शिकवले असते, तर जे गायीला कापतात, त्यांच्यासमवेत हिंदूंच्या युवती पळून गेल्या नसत्या. स्वत:च्या पाल्यांना हिंदूंनी आपली संस्कृती शिकवली असती, तर लव्ह जिहादच्या घटना घडल्या नसत्या. असे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले
ओडिशामध्ये आम्ही वनवासींकडून ३० सहस्र पोथ्या एकत्र केल्या त्या पोथ्यांमध्ये विमानांची निर्मिती कशी करावी ?, मंदिरांचे बांधकाम कसे करावे ? आदी प्रत्येक विषयावर विवरण देण्यात आले होते.
वर्ष १८०० पूर्वी आपली शिक्षणपद्धती अत्यंत समृद्ध होती. त्या काळी ७० टक्के लोक सुशिक्षित म्हणजे नीतीवान आणि संस्कारित होते. देशातील प्रत्येक गावामध्ये १ गुरुकुल होते, अशी नोंद ब्रिटिशांनीच करून ठेवली आहे.
भगवान जगन्नाथ रथयात्रा मंदिरापासून अनुमाने ३ किमी अंतरावरील गुंडीचा मंदिरापर्यंत जाते, जे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर असल्याचे मानले जाते. या रथयात्रेत अनुमाने २५ लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
श्री. रवींद्र पाटील म्हणाले, ‘‘येथे हिंदुत्वाच्या अधिवेशनाऐवजी संत आणि महापुरुष यांच्यामध्ये असल्याप्रमाणे मला वाटत आहे. येथे सेवा करणार्या सर्वांच्या मुखावर किती तेज आहे ! सर्वांच्या वागण्यात किती नम्रता आहे.
आध्यात्मिक साधना केल्याने आत्मविश्वास जागृत होतो आणि व्यक्ती तणावमुक्त जीवन जगू शकते. साधना करून आपण आपल्या कृतीच्या फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करू शकतो आणि प्रत्येक कृतीतून आनंद मिळवतो.
ज्या दिवशी भारतात हिंदू ४९ टक्के होतील, त्या दिवशी निधर्मीवाद संपलेला असेल. बजरंग दलावर बंदी आणण्याचे आश्वासन देऊन काँग्रेस सरकार कर्नाटकात सत्तेवर येते.
देशात खोटी कथानके (नॅरेटिव्ह्स) रचून ती सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. या माध्यमातून वैचारिक आक्रमण चालू आहे. हा ‘सायबर जिहाद’ आहे.
संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरे जपली पाहिजेत. यासाठी गोवा येथे गोमंतक मंदिर महासंघ काम करत आहे, तर महाराष्ट्रात महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.