देशावर १ लाख कोटींहून अधिक रुपयांचा हलाल कर कुणी लादला ?
मुसलमान नसलेल्या सर्वच लोकांवर हलाल प्रमाणपत्र का लादले जात आहे ? ते रहित करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, ही हिंदूंची अपेक्षा !
मुसलमान नसलेल्या सर्वच लोकांवर हलाल प्रमाणपत्र का लादले जात आहे ? ते रहित करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, ही हिंदूंची अपेक्षा !
छत्तीसगड राज्यात मागील काँग्रेस सरकारच्या काळात शेतमालाची खरेदी करणे आणि मंदिरांना बोनसवाटप बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक मंदिरे आर्थिक संकटात सापडली.
भारतीय सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण करणार्या, तसेच केंद्रशासनाच्या अनुमतीविना काही इस्लामी संस्थांकडून धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्र व्यवस्था भारतात राबवली जात आहे.
एखाद्या स्वयंसेवी संघटनेने अवैध प्रमाणपत्रांद्वारे अशाप्रकारे कोट्यवधी रुपये गोळा करणे अत्यंत चुकीचे असून ते राष्ट्रासाठीही अत्यंत घातक आहे. छत्तीसगडमध्ये हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आले आहे, तेव्हा त्यांनी यावर त्वरित बंदी घालावी, अशी आमची मागणी आहे.
अन्न पदार्थ आणि उत्पादने यांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. खासगी संस्थांना नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. असे असतांना काही खासगी इस्लामी संस्था बेकायदेशीरपणे ‘हलाल प्रमाणपत्र’ देऊन व्यापार्यांची मोठ्या प्रमाणावर लुट करत आहेत.
आर्णी आणि कारंजा (लाड) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !
देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच येत्या २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील नवनिर्मित श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे, या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी संपूर्णपणे मद्य-मांसमुक्त करावी…
दर्यापूर (जिल्हा अमरावती) येथील धर्मप्रेमींचे शासनाला निवेदन
आझमी यांचे विधान पहाता इतिहासात झालेल्या चुका सुधारणे आणि त्याद्वारे आपला गौरवशाली भूतकाळ परत मिळवणे, हे आपले कर्तव्य आहे, ते प्रत्येक हिंदूने लक्षात घ्यावे !
आजपर्यंत ‘हलाल’ आणि ‘झटका’ हा प्रकार केवळ मटण व्यवसायामध्ये होता; मात्र काही आस्थापने कपडे, सौंदर्यप्रसाधने यांवरही हलालचा शिक्का मारत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवरील हे पुष्कळ मोठे आक्रमण आहे.