भगवंताशी अनुसंधान
‘मी हे उद्या करीन’ आणि ‘भगवंता, उद्या हे माझ्याकडून करवून घे’ या दोन्हींत भेद आहे. यासाठी ‘हे भगवंता, उद्या आपल्याला हे करावयाचे आहे आणि ते तू माझ्याकडून करवून घे’, अशी प्रार्थना करावी. अनुसंधानाने सामर्थ्य निर्माण होते.’
‘मी हे उद्या करीन’ आणि ‘भगवंता, उद्या हे माझ्याकडून करवून घे’ या दोन्हींत भेद आहे. यासाठी ‘हे भगवंता, उद्या आपल्याला हे करावयाचे आहे आणि ते तू माझ्याकडून करवून घे’, अशी प्रार्थना करावी. अनुसंधानाने सामर्थ्य निर्माण होते.’
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे भ्रष्टाचार, धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप यांसारखे अनेक अपप्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे असुरक्षित आहेत.
आज प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वभावदोष आणि अहं यांमुळे स्वतःच्या जीवनातील आनंदापासून वंचित आहे. त्या आनंदाचा स्रोत स्वतःच्या अंतरातच आहे, हे पुनःपुन्हा सांगून षडरिपुंच्या गर्तेतून साधकांना बाहेर काढणे, हे त्यांच्या प्रीतीचे अत्त्युच्च टोक आहे.
‘भक्त देवाची सेवा करत नाहीत, तर देवच भक्तांची सेवा कशी करतो’, हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासात ठायी ठायी दिसून येते.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केवळ जागृती नाही, तर साधनेने आध्यात्मिक बळ प्राप्त करून हिंदूंचे प्रभावी संघटन केले पाहिजे. पांडव संख्येने अल्प होते; परंतु त्यांच्या मागे साक्षात् भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे त्यांचा विजय झाला.
‘समर्थ रामदास स्वामी यांची जीवनदृष्टी आणि विचारसरणी, विचारांची परंपरा इतर संतांपेक्षा वेगळीच आहे. त्यांनी अन्य संतांप्रमाणे परमार्थाला महत्त्व दिले; पण तितकेच प्रवृत्तीवादाला सुद्धा दिले आहे.
‘संसार केल्याने केवळ पोट भरते, पुण्य मिळत नाही. संत आणि देव यांची सेवा केल्याने पुण्य मिळते. बायकोची सेवा केल्याने पुण्य मिळत नाही; परंतु आई-वडिलांची सेवा केल्याने निश्चित पुण्य मिळते.
‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वरील कार्यक्रमात एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले अन् साधिका गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांनी विषयाचे सादरीकरण केले.
‘वह्या किती आहेत ? कुणाच्या आहेत ?’, हे ठाऊक नसतांना देवाने दिलेली ही पूर्वसूचनाच होती. नंतर मला कळले की, ते लिखाण रत्नागिरी येथील प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. सखारामबुवा बांद्रे महाराज यांचे आहे.
अती चिंता करण्यामुळे अनावश्यक विचार किंवा ताण वाढून आध्यात्मिक त्रासात वाढ होते. अती चिंतन करण्यामुळे बौद्धिक गोंधळ किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते.