कालमानाप्रमाणे पदार्थाची किंमत आणि त्याचे महत्त्व
‘जगाला जाळून टाकण्याची इच्छा करणार्या क्रूर मनास ‘अॅटम्बॉम्बचे’ महत्त्व वाटत असले, तरी दयाशील असणार्या साधूस दान, धर्म आणि परोपकार याचीच अधिक किंमत वाटत असते….
‘जगाला जाळून टाकण्याची इच्छा करणार्या क्रूर मनास ‘अॅटम्बॉम्बचे’ महत्त्व वाटत असले, तरी दयाशील असणार्या साधूस दान, धर्म आणि परोपकार याचीच अधिक किंमत वाटत असते….
‘जन्म झाल्यापासून कितीही खाल्ले असले, तरी ‘खायला हे पाहिजे, ते पाहिजे’ म्हणून कटकट करणारी जीभ कधी गप्प बसली आहे, असे नाही…
नुसते बोलून भागणार नाही. पाकशास्त्राचे नुसते तोंडाने वर्णन केल्यास त्याने पोट भरेल का ? त्यासाठी स्वयंपाक करून जेवण केल्यानेच पोट भरणार आहे. म्हणूनच मनुष्याने बोलल्याप्रमाणे वागणेच योग्य होय.
‘‘सत्संगाला नियमित उपस्थित राहिल्यामुळेच माझे मनोबल वाढले, दुःखावर मात करू शकले. देवाच्या कृपेमुळेच कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य मिळाले.’’
‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाइम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’
दुष्कर्मी लोक दुराचारासाठी एकत्र आले, तरी त्यांचे मित्रत्व कामापुरतेच असते. थोडेसे जरी बिनसले, तरी ते एकमेकांचे शत्रू होतात, एवढ्यावरूनच न थांबता ते एकमेकांच्या विनाशाचीच इच्छा धरतात. – प.प. भगवान श्रीधरस्वामी
२ एप्रिल या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांची विदर्भातील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
मनुष्याला स्वातंत्र्य असते, तर इच्छेप्रमाणे सारे होऊ शकले असते; पण तसे होत नाही. म्हणूनच त्याला ‘अस्वातंत्र्य’ म्हणावे लागते.
स्वानुभवानेच अनुभवता येणार्या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या.
या सुकणार्या, नश्वर देहाचा अभिमान किती दिवस ठेवायचा? यामध्ये काय आहे ? आनंदघनाचे स्वरूप विसरण्यास याचा अभिमान कारण बनून अपरिमित दुःखास कारणीभूत होत असेल, तर याचा अभिमान सोडण्यास कोणता मुहूर्त पहावयास हवा ?