मोडनिंब (जिल्हा सोलापूर)येथे महावितरणसमोर शेतकर्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
१७ शेतकर्यांवर गुन्हा नोंद
१७ शेतकर्यांवर गुन्हा नोंद
मानसिक ताण सहन न झाल्याने होणार्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण पहाता आत्महत्या टाळण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारी घटना !
१२७ आत्महत्याग्रस्त शेतकर्यांपैकी १०३ जणांनी विषप्राशन केले, १९ जणांनी गळफास घेतला आणि बाकीच्यांनी पाण्यात बुडून आयुष्य संपवले
कर्ज देत रहाणे हा शेतकर्यांच्या आत्महत्यांवरील कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही. अन्य उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत महाविकास आघाडी शासनाचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १० सहस्र २२६ कोटी रुपये तुटीचा आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शासकीय उपाययोजनांसाह त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे. मनोबल केवळ साधना केल्यानेच वाढणार आहे. यासाठी धर्मशिक्षण घेणे अपरिहार्य आहे हे दर्शवणारी ही घटना !
सध्या शेतकर्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे आयुष्यातील यापुढील १० वर्षे मी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी येथे केली.
आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्याने केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. कर्मबीर (वय ५२ वर्षे) असे या शेतकर्याचे नाव असून तो हरियाणातील जिंद येथील सिंघवाल गावात रहाणारा आहे.
राजधानी देहली येथे साधारण ७२ दिवसांपासून चालू असलेले आंदोलन म्हणजे भारताला अस्थिर करण्याचा एक सुनियोजित कटच आहे. २६ जानेवारीला या आंदोलनकर्त्यांनी देहलीतील लाल किल्ल्यावर जो हैदोस घातला, त्यावरून हे भारताच्या मुळावरच उठलेले आंदोलन आहे, हे सूर्यप्रकाशासम स्पष्ट झाले.
अमेरिकेत होणारा वर्णद्वेषी अत्याचार, काश्मीरमध्ये हिंदूंचा झालेला वंशसंहार, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचार यांवर हे ‘मान्यवर’ तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !