१७ शेतकर्यांवर गुन्हा नोंद

सोलापूर – महावितरण वीज आस्थापनाने थकीत वीजदेयकांच्या वसुलीसाठी शेतकर्यांची वीज खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेच्या विरोधात माढा तालुक्यातील मोडनिंब येथे शेतकर्यांनी शेतमाल डोक्यावर घेऊन महावितरण शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी शेतकर्यांनी वीज अभियंत्यापुढे पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या वेळी शेतकर्यांनी ‘शेतमाल महावितरणने वीजदेयक समजून स्वीकारावा आणि वीज खंडित करू नये’, अशी मागणी केली आहे.
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच