वन्यप्राण्यांचा उपद्रव न रोखल्यास शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ !

वन्यप्राण्यांचा उपद्रव न रोखल्यास शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ !

शेकडो माकडे हानी करतात. वन्यप्राण्यांकडून केल्या जाणार्‍या आक्रमणांमध्येही वाढ झाली असली तरी, प्रशासनाकडे तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्यामुळे काही शेतकर्‍यांनी शेती करणेच सोडून दिले आहे’, असे राऊळ यांनी सांगितले.

फळ पीक योजनेपासून शेतकरी वंचित राहिल्यास आंदोलन करणार ! – आमदार महेश सावंत, शिवसेना (ठाकरे गट)

फळ पीक योजनेपासून शेतकरी वंचित राहिल्यास आंदोलन करणार ! – आमदार महेश सावंत, शिवसेना (ठाकरे गट)

ई-पीक नोंदणीची आयत्या वेळी सक्ती न करता जुन्या सातबाराच्या आधारावर शेतकर्‍यांना सरसकट फळ पीक विमा योजनेचा लाभ द्या. कुणालाही लाभापासून वंचित ठेवू नका. अशी मागणी त्यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली.

संपादकीय : कंगनाचे कुठे काय चुकले ?

संपादकीय : कंगनाचे कुठे काय चुकले ?

कृषी आंदोलनाला पाठिंबा देणारी आंतरराष्ट्रीय साम्यवादी ‘इकोसिस्टीम’ उद्ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रहितैषी विचारधारेने पुढे येणे आवश्यक !

Rakesh Tikait Controversial Statement : भारतातही बांगलादेशासारखे आंदोलन होऊ शकते ! – भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत

Rakesh Tikait Controversial Statement : भारतातही बांगलादेशासारखे आंदोलन होऊ शकते ! – भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत

२० ऑगस्ट २०२४ या दिवशी राकेश टिकैत ‘पश्‍चिमांचल विद्युत वितरण निगम’च्या कार्यालयात विजेसंदर्भातील तक्रारींविषयी वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी मेरठ येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

आर्थिक फसवणूक झाल्याने शहापूर येथील शेतकर्‍यांचे उपोषण, दीड महिना उलटूनही मुख्य आरोपी पसार !

आर्थिक फसवणूक झाल्याने शहापूर येथील शेतकर्‍यांचे उपोषण, दीड महिना उलटूनही मुख्य आरोपी पसार !

दीड महिन्याचा कालावधी उलटूनही आरोपी पसार असल्याने अन्वेषणयंत्रणा अकार्यक्षम आहेत’, असा आरोप येथील शेतकर्‍यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून देशाला अस्थिर करणे धोकादायक !

शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून देशाला अस्थिर करणे धोकादायक !

किमान शेतमालाला आधारभूत भाव मिळावा इत्यादी मागण्यांसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ अन् ‘पंजाब किसान मजदूर संघर्ष समिती’ अशा काही शेतकरी संघटनांचे देहलीत आंदोलन चालू आहे.

शेतकर्‍यांच्या मागण्यांविषयी कार्यवाहीही चालू झाली आहे ! – पालकमंत्री दादा भुसे

शेतकर्‍यांच्या मागण्यांविषयी कार्यवाहीही चालू झाली आहे ! – पालकमंत्री दादा भुसे

शेतकर्‍यांच्या नाशिक पातळीवरील ज्या समस्या आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी अतिशय जलद गतीने चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची कार्यवाहीही चालू झालेली आहे, असे वक्तव्य नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकर्‍यांना दिले.

(म्हणे) ‘मोदी पंजाबात आले, तर ते वाचणार नाहीत !

(म्हणे) ‘मोदी पंजाबात आले, तर ते वाचणार नाहीत !

शेतकर्‍यांच्या नावाखाली जर समाजकंटक द्वेष पसरवत असतील, तर सरकारने अशांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !

Farmers Protest : देहलीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन चालूच !

Farmers Protest : देहलीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन चालूच !

समस्या निर्माण करून नाही, तर संवादातूनच तोडगा निघेल ! – केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा

संपादकीय : पुन्हा ‘किसान आंदोलन !’

संपादकीय : पुन्हा ‘किसान आंदोलन !’

किसान आंदोलनाचे स्वरूप केवळ सरकारविरोधी न रहाता ते देशविरोधी होत जाते, हे धोकादायक !