शेतकर्याची पाण्यात उडी मारून आत्महत्या !
जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासाठी संपादित केलेल्या भूमीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकर्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन चालू होते; मात्र १५ ऑगस्टला केलेल्या आंदोलनाच्या वेळी विनोद पवार या शेतकर्याने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.