धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांनी शासकीय गायरान भूमीवर केलेले अतिक्रमण प्रशासनाने हटवले !

धर्मांधाकडून सर्वत्र होणारा भूमी जिहाद थांबवण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता !

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

पू. भिडेगुरुजी यांना नोटीस बजावून पदाचा दुरुपयोग करणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांना तात्काळ पदावरून हटवा !

भीमा-कोरेगाव प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे येनकेन प्रकारेण पू. भिडेगुरुजींना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ‘हॅलोवीन’ या पाश्‍चात्त्य कार्यक्रमाचे आयोजन !

पाश्‍चात्त्यांप्रमाणे भारतात व्हॅलेंटाईन डे, ३१ डिसेंबर साजरे केले जातात, त्यातच आता ‘हॅलोवीन’ची भर पडली आहे. पाश्‍चात्त्यांच्या या सांस्कृतिक आक्रमणांपासून भारताला वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्रच अपरिहार्य आहे !

(म्हणे) ‘पंजाब दौर्‍यात अनुचित प्रकार घडल्यास त्याला तुम्हीच उत्तरदायी असाल !’

आता केंद्र सरकारने खलिस्तानवाद्यांची कीड मुळासह नष्ट करण्यासाठी पावले उचलायला हवीत !

चारचाकी गाडीला टेकून उभ्या असलेल्या ६ वर्षीय मुलाला सिशादने मारली लाथ !

गणेश नावाचा ६ वर्षांचा लहान मुलगा एका चारचाकी गाडीला टेकून उभा होता. तेव्हा सिशाद नावाची व्यक्ती त्या गाडीतून उतरली आणि तिने मुलाच्या पाठीत जोरात लाथ मारली.

उत्तराखंडमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला अटक

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागमध्ये अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍या आदिल नावाच्या धर्मांधाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी एका अल्पवयीन मुलीने तिच्या कुटुंबियांच्या साहाय्याने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

सिंधुदुर्ग : कुडाळ येथे पोलीस ठाण्यासमोर उद्योजकावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या २ मुसलमान भावांना अटक

उद्योजकाने कामावरून काढले म्हणून पोलीस ठाण्यासमोरच त्याच्यावर आक्रमण करणारे गुन्हेगारी वृत्तीचे मुसलमान तरुण !

पनवेल येथे मुसलमान मित्राकडून बारबालेला क्षुल्लक कारणावरून मारहाण !

२ वर्षांपासून ती रिक्शाचालक मित्र मुदतशीर बशीर राऊत याच्या समवेत करंजाडे येथे रहात आहे. बारबाला मुदतशीरला न सांगता बाहेर गेली होती. रात्री ती घरी परतल्यावर संतप्त झालेल्या मुदतशीरने तिला मारहाण करून शिवीगाळ केली.

‘भारतमाता की जय’ म्हटल्यामुळे मिशनरी शाळेने विद्यार्थ्याला दिली शिक्षा !

‘भारतमाता की जय’ म्हटल्याने शिक्षा होण्याला हा भारत आहे कि कोणता कट्टर ख्रिस्ती अथवा इस्लामी देश ? संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !