मुसलमानांच्या तुष्टीकरणामुळे भारताची तालिबानीकरणाकडे वाटचाल ?

भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.

‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देणे आवश्यक आहे. देहलीतील दंगेखोरांच्या बचावासाठी पुढे आलेली ‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या धर्मांध संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी.

सामाजिक माध्यमांतून अल्लाला ‘क्रूर’ म्हटल्याने हिंदु मुलाला अटक !

भारतात मुसलमानांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे, देवतांच्या मूर्तींची तोडफोड, देवतांचा अवमान, चोर्‍या आदी कृत्य केले जात असतांना त्यांच्यावर मात्र तात्काळ कठोर कारवाई  होत नाही.

पाकमध्ये आतंकवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या आक्रमणात ३ पोलीस ठार

सरबंद पोलीस ठाण्यावर आतंकवादी लहान बाँब आणि ‘स्नायपर’ बंदुक घेऊन अचानक घुसले. गोळीबार करून सर्व आतंकवादी पळून गेले.

आफताब पूनावाला याने करवतीच्या साहाय्याने केले होते श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे ! – शवविच्छेदनाचा अहवाल

पोलिसांना एकूण २३ हाडे मिळाली होती. त्यावरून शवविच्छेदन अहवाल काढण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाच्या हाडांवर करवतीने कापल्याच्या खुणा मिळाल्या आहेत.

धर्मग्रंथद्वेष आणि वास्‍तव !

वर्ष २०२२ मधील गुढीपाडव्‍याला हिंदु धर्माच्‍या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्‍ज, ९६ कोटी ८ लाख ५३ सहस्र १२४ व्‍या वर्षाचा आरंभ झाला. ही वर्षे मोजणेही एखाद्या विज्ञानवाद्याला अशक्‍यप्राय असेल. हिंदु संस्‍कृती इतकी प्राचीन असतांना हिंदूंचे धर्मग्रंथ अश्‍लील कसे ठरू शकतात ?

दौंड (पुणे) येथे प्रतिवर्षी २०० हून अधिक हिंदूंचे इस्‍लाममध्‍ये धर्मांतर !

दौंड भारतात आहे कि पाकिस्‍तानात ? अशा घटना घडत असतील, तर सरकारने त्‍वरित या प्रकरणात हस्‍तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करणे आवश्‍यक !

राखी सावंत हिला मुसलमानाशी विवाह केल्याने इस्लाम स्वीकारावा लागला ! – तस्लिमा नसरीन

‘राखी सावंत हिलाही इस्लाम धर्म स्वीकारावा लागला; कारण तिने एका मुसलमान व्यक्तीशी निकाह केला. इतर धर्मांप्रमाणेच इस्लामचाही विकास झाला पाहिजे. मुसलमान आणि मुसलमानेतर यांनीही विवाह स्वीकारले पाहिजे.’

दक्षिण आफ्रिकेचा मुसलमान क्रिकेट खेळाडू हाशिम आमला याने एका हिंदु कुटुंबाचे इस्लाममध्ये धर्मांतर केले !

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (‘बीसीसीआय’ने) सत्य हिंदूंसमोर आणले पाहिजे. जर त्याने खरेच असे केले असेल, तर त्याला आय.पी.एल्.मधून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे !

ब्रिटनमधील आस्थापनाने बिअरच्या बाटलीवर लावले देवीचे चित्र असलेले स्टिकर !

अशा घटनांना स्थानिक हिंदू, तसेच भारतातील हिंदु संघटना विरोध करत असल्या, तरी भारत सरकारने यासंदर्भात विरोध करून संबंधित आस्थापनांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे.