देहलीतील ब्रह्मपुरी येथे हिंदू घरे विकून करत आहेत स्‍थलांतर

अशी स्‍थिती ओढवायला देहली भारतात आहे कि पाकिस्‍तानात ? देशाच्‍या राजधानीत हिंदूंची अशी स्‍थिती असेल, तर अन्‍यत्र कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !

(म्‍हणे) ‘भगवा हा हिंदुत्‍वाचा रंग होऊ शकत नाही !’ – दाक्षिणात्‍य अभिनेते चेतन कुमार

हिंदु धर्म हा त्‍याग आणि समर्पण शिकवतो आणि भगवा रंग त्‍याचे प्रतीक आहे. त्‍यामुळे भगवा आणि हिंदु धर्म हे समीकरण आहे. त्‍याविषयी बुद्धीभेद करणारी विधाने करून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावण्‍याचा हा अश्‍लाघ्‍य प्रकार आहे !

अल्‍पवयीन मुलीचे छायाचित्र प्रसारित करण्‍याची धमकी देऊन धर्मांधाची शरीरसंबंधाची मागणी !

महिलांना त्रास देण्‍यामध्‍ये धर्मांध नेहमी पुढे असतात, यातून त्‍यांची वासनांध वृत्ती गेलेली नाही, हेच लक्षात येते. अशा वासनांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !

हिंदु नाव ठेवून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुसलमान तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

लव्ह जिहाद रोखण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याचीच आवश्यकता आहे !

दोन विवाह झालेल्‍या धर्मांधाकडून हिंदु तरुणीला फसवून तिच्‍याशी तिसरा विवाह !

आणखी किती घटना घडल्‍यावर सरकारी पातळीवर लव्‍ह जिहाद कायदा होणार आहे ?

वारजे (पुणे) येथे गोवंशियांची अवैधरित्‍या वाहतूक करणार्‍या ३ धर्मांधांविरुद्ध तक्रार प्रविष्‍ट !

गोवंशियांच्‍या अवैध वाहतूक करणार्‍यांमध्‍ये नेहमीच धर्मांध पुढे असतात, हे चिंताजनक आहे. क्रूर धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्‍याचा हा परिणाम आहे, असे म्‍हटल्‍यास चूक ते काय ?

(म्हणे) ‘हिंदु विद्यार्थी त्यांच्या नावापुढे श्री किंवा श्रीमती लावू शकत नाहीत !’-बांगलादेश सरकारचा फतवा !

याविषयी भारत सरकारने बांगलादेश सरकारकडे विचारणा केली पाहिजे आणि हा आदेश मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे

पाकच्या कराची विमानतळावर गुंडांचे नियंत्रण !  

‘संपूर्ण पाक गुंड आणि जिहादी आतंकवादी चालवत आहेत’, असेच लक्षात येते !

श्रीराममंदिराच्‍या बांधकामावर आत्‍मघाती आक्रमणाचा कट !

‘जिहादी आतंकवाद नष्‍ट कधी होणार ?’, असा प्रश्‍न प्रत्‍येक भारतियाच्‍या मनात गेली अनेक वर्षे येत आहे. ही समस्‍या सोडवण्‍यासाठी भारताने पाकला नष्‍ट करण्‍यासह देशातील धर्मांधांची जिहादी मानसिकता नष्‍ट करणे आवश्‍यक आहे. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक !