जम्मू-काश्मीरमधील आतंकवादाला पराभूत करण्यात सरकार अपयशी ! – पनून कश्मीर

काश्मीरमधील आतंकवाद अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणे, हा वास्तवाचा विपर्यास असल्याचा आरोप ! काश्मिरी हिंदूंच्या संघटनेला जे वाटते त्याकडे सरकारने गांभीर्याने पहावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !

धर्मांधांच्‍या त्रासाला कंटाळून नगर येथे अल्‍पवयीन मुलीची आत्‍महत्‍या !

धर्मांध तरुणांच्‍या त्रासाला कंटाळून अल्‍पवयीन मुली आत्‍महत्‍या करत आहेत, हे संतापजनक आहे. यावरून धर्मांधांनी त्‍यांचे जीवन किती असह्य केले असेल, हे लक्षात येते.

देशविरोधी शाहरूख खानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित करू नये !

दीपिका पदुकोण केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेली होती.हे कलाकार पडद्यावर देशप्रेमाची भूमिका बजावतात; मात्र त्यांची प्रत्यक्ष भूमिका देशविरोधी असते.

देहलीमध्ये मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची किंवा हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

राज्‍यभरात शाहरूख खानच्‍या ‘पठाण’ चित्रपटास ठिकठिकाणी विरोध

शाळा-महाविद्यालये येथे राष्‍ट्रप्रेमाचे धडे न दिल्‍याने आजचे तरुण देशासमोरील समस्‍यांना वेळ देण्‍याऐवजी भारतीय संस्‍कृतीचे हनन करणार्‍या चित्रपटांचे उदात्तीकरण करत आहेत, हे दुर्दैवी आहे !

विशाळगडावर उभारण्यात येत असलेल्या ‘अनधिकृत शेड’वर कारवाई करा !

विशाळगडावर होणारे अतिक्रमण सर्व यंत्रणा हाताशी असलेल्‍या पुरातत्‍व विभागास दिसत नाही का ? प्रत्‍येक वेळी हा विभाग कुणीतरी तक्रार केल्‍यावरच कारवाई करणार आहे का ?

असुरक्षित पोलीस !

‘अतिक्रमण करणे चुकीचे आहे’, हे ठाऊक असूनही आणि भर रस्‍त्‍यात अतिक्रमण होत असतांनाही प्रशासन त्‍याची वेळीच नोंद घेत नाही, हेही अनाकलनीय आहे. एकूणच असुरक्षित पोलीस ही भारतासाठी धोक्‍याची घंटा आहे, हे नक्‍की !

हिंदूंवर होणारे आघात रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना हाच एकमेव उपाय ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

श्री शिव मंदिर जनसेवा समिती ट्रस्‍ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या वतीने आयोजित ‘हिंदु संमेलन’ ! या संमेलनाला पानिपत येथील १५० हून अधिक स्‍थानिक धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्‍वनिष्‍ठ पुरुष आणि महिला उपस्‍थित होते.

ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांकडून तिसर्‍या हिंदु मंदिराची तोडफोड !

कॅनडाप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही खलिस्तानी चळवळ चालू झाली असून त्याला ऑस्ट्रेलियात कोण खतपाणी घालत आहे ?, याचा  भारताने ऑस्ट्रेलिया सरकारला शोध घ्यायला भाग पाडले पाहिजे.

कर्नाटकात ४ मुलांची आई असणार्‍या हिंदु महिलेने पळून जाऊन केला मुसलमानाशी विवाह !

हिंदु तरुणी किंवा महिला यांना जाळ्यात ओढण्यासाठी धर्मांध वशीकरणाचा वापर करतात’, ‘या प्रकरणामध्येही त्याचा वापर झाला का ?’, याची चौकशी होणे आवश्यक !