भारत एक उदयोन्मुख शक्ती ! – इराणचे राजदूत

भारत एक उदयोन्मुख शक्ती असून त्याच्याकडे शक्तीशाली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारत सहजपणे पाश्‍चिमात्त्य देशांचा दबाव झुगारू शकतो, असे प्रतिपादन भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी केले.

आम्ही कधीही पाकसमवेतचे व्यापारी संबंध तोडले नाहीत ! – भारत

भारताचे पाकमधील उप उच्चायुक्त सुरेश कुमार पुढे म्हणाले, ‘‘भारताला कायमच पाकसमवेत चांगले संबंध हवे आहेत; कारण आम्ही आमचा भूगोल पालटू शकत नाही. पाकसमवेतचे व्यापारी संबंध सुरळीत व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.

भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील स्थिती नाजूक ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, सध्या दोन्ही देशांचे सैनिक काही भागांतून माघारी फिरले आहेत आणि काही सूत्रांवर चर्चाही चालू आहे.

रशियाकडून विशेष विशेषाधिकार प्राप्त, रणनीतीचा सहकारी दर्जा प्राप्त करणारा एकमेव देश भारत !

हा अधिकृत दर्जा आहे. मला नाही वाटत की, आम्ही असा अधिकृत दर्जा अन्य कुणाला दिलेला आहे, अशा शब्दांत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी भारताचे कौतुक केले !

भारतात कार्य करणार्‍यांना कायद्यांचे पालन करावे लागेल ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

ज्यांना जी भाषा समजते, त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे, हेच आता भारत करू लागला आहे, हे चांगले लक्षण आहे !

गुलामीच्या खुणा… !

संस्कृत भाषा, आयुर्वेद आणि योगाभ्यास यांसारखी वैदिक शास्त्रे अन् धार्मिक कृती, विविध सनातन उपासनापद्धत आदींचे गुणगान पाश्चात्त्य करत आहेत. आता त्यांनी आपल्याला शिकवण्यापूर्वी आपणच प्रत्येक गोष्टीत ते अंगीकारणे श्रेयस्कर ठरेल. त्या दिशेने हळूहळू का होईना, एक एक पाऊल मोदी शासन उचलत आहे, हे स्वागतार्ह !

अमेरिकी ‘ज्‍यूं’कडून शिका !

महासत्ता होण्‍यासाठी अमेरिकेच्‍या आत्‍मकेंद्रित नि धूर्त धोरणाची ‘री’ ओढणे भारताला निश्‍चितच शोभेचे नाही; पण भारताच्‍या हितामध्‍ये अमेरिकेला नमवणे, हे तेथील भारतियांच्‍या हातात आहे. भारताच्‍या महासत्ता होण्‍याच्‍या प्रवासात अमेरिकेतील भारतियांनी दबावगट बनवणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते !

रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यात भारत पहिल्या क्रमांकावर !

युक्रेन युद्धामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा दोन्ही देशांतील शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही.

शाळिग्राम यात्रेमुळे चिनी ‘अजेंड्या’ला (षड्यंत्राला) धक्का !

चीन सदैव भारत आणि नेपाळ यांच्या संबंधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. नेपाळही चीनच्या प्रभावाखाली येऊन भारताला लांब ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो; परंतु शाळिग्राम यात्रेने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

भारतावर निर्बंध लादण्याचा विचार नाही ! – कैरेन डॉनफ्राइड, साहाय्यक परराष्ट्रमंत्री, अमेरिका

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असला, तरी अमेरिका त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादणार नाही, असे वक्तव्य अमेरिकेचे साहाय्यक परराष्ट्रमंत्री कैरेन डॉनफ्राइड यांनी केले आहे. ‘नैतिकतेच्या संदर्भात भारत आणि अमेरिका यांचे दृष्टीकोन वेगवेगळे आहेत.