भारत आणि चीन यांच्या संबंधांमध्ये ‘नाटो’ तणाव वाढवत आहे !

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांचा आरोप !

काश्मीरप्रश्‍नी पाकिस्तानकडून पुन्हा तिसर्‍या पक्षाच्या मध्यस्थीची मागणी !

सातत्याने भारतविरोधी भूमिका घेणार्‍या पाकला सरकारने त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवावा !

सध्याचा काळ धोकादायक आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

जर जगात एकच शक्तीचे वर्चस्व निर्माण झाले, तर कोणतेही क्षेत्र स्थिर होणार नाही, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथील ‘डाई प्रेसे’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले.

पाकिस्तान आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे चालवत आहे ! – एस्. जयशंकर

आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे नष्ट करून भारत अन् काही प्रमाणात संपूर्ण जगही आतंकवादमुक्त करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

चीनसमवेत आमचे संबंध सामान्य नाहीत ! – जयशंकर, परराष्ट्रमंत्री

भारतावर सातत्याने कुरघोडी करणार्‍या चीनला शाब्दिक विरोध करण्यासह त्याच्या विरोधात आक्रमक पावले उचलणे आवश्यक !

पाकने त्याच्या देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करावे ! – भारत

केवळ असे सांगून पाक तेथील हिंदूंचे रक्षण करणार नाही. गेली ७५ वर्षे पाकने तेथील हिंदूंचे संरक्षण केलेले नाही. पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत आहे. त्यामुळे भारताने याकडे आता युद्धपातळीवर लक्ष घालणे आवश्यक आहे. केवळ पाकच नव्हे, तर बांगलादेशातील हिंदूंकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

नेपाळमधील सत्तापालट !

चीन नेपाळला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे; म्हणून भारत तसे कधीच करणार नाही. नेपाळच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी तेथील माओवादी, साम्यवादी आणि चीनवादी विचारांचा पगडा अल्प व्हावा आणि राजकारणातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचेही समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी देउबा यांना सदिच्छा !

भारत आणि चीन यांच्या सैनिकांची झटापट : भारताने चीनला दिलेले सडेतोड उत्तर !

ही घटना का घडली ? आणि चीन असा आगाऊपणा का करतो ? याविषयी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा सविस्तर माहिती देणारा लेख क्रमशः देत आहोत.

भारत-चीन सैनिकी संघर्ष आणि भारतीय सैनिकांचे शौर्य !

पाकिस्तान आणि चीनची युती  तोडायला हवी. यासाठी सर्व भारतीय आणि राजकीय पक्ष यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. भारतीय नागरिकांनी या सर्व विविधांगी युद्धांचा सामना करण्याची सिद्धता ठेवायला हवी ! सीमेवरील युद्धापासून भारतीय सैन्य निश्चित रक्षण करील !’

तुमच्या मागे साप दिसला, तर तो शेजार्‍यालाच नाही, तर तुम्हालाही दंश करील !

जग मूर्ख नाही. आज जग पाकिस्तानकडे आतंकवादाचे केंद्र म्हणून पहात आहे. पाकिस्तानला योग्य सल्ला आवडत नाही; पण तरीही माझा सल्ला आहे की, तुम्ही आतंकवाद सोडून चांगले शेजारी बनण्याचा प्रयत्न करा.