२० ते ४० वर्षे वयोगटात हाडांची शक्ती साठवणे, म्हणजे चाळीशीनंतर येऊ शकणार्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी केलेली गुंतवणूक !
प्रसुतीनंतरच्या टप्प्यात किंवा रजोनिवृत्तीनंतर व्यायामाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे आवश्यक आहे. या लेखमालिकेत स्त्रियांसाठी ‘तिच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात व्यायाम करणे किती आवश्यक आहे’, याविषयी आपण समजून घेणार आहोत.