संभाजीनगर घरकुल घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी !

महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अडचणीत वाढ ! ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्प आखणी !

सर्वाेच्च न्यायालयाकडून हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांची याचिका रहित !

कोरोना महामारीच्या काळात अय्युब यांनी रुग्णांसाठी निधी जमवला होता. हा निधी पीडितांपर्यंत न पोचता अय्युब यांनी तो स्वहितासाठी वापरला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांवर ‘ईडी’ची धाड !

‘गोडसाखर’ साखर कारखान्यामध्ये अवैध १०० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच ११ जानेवारीला हसन मुश्रीफ यांचे कागल, पुणे येथील निवासस्थान यांच्यावरही धाड टाकण्यात आली होती.

पिंपरी (पुणे) ‘सेवा बँके’चे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांना अटक !

‘दि सेवा विकास बँके’चे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्या घरावर २८ जानेवारी या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने धाड टाकली.

अंमलबजावणी संचालनालयाकडून महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे धाडसत्र !

आयकर विभागात होणारा भ्रष्टाचार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !

नेमेचि होते आरडाओरड !

भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणांचे खटले जलद गती न्‍यायालयात चालवून भ्रष्‍टाचार्‍यांना कठोर शासन झाले पाहिजे. तरच भ्रष्‍टाचार करणार्‍यांना चाप बसेल आणि मग त्‍यांच्‍या समर्थनार्थ कुणाला आरडाओरड करण्‍याची सोयच उरणार नाही ! भ्रष्‍टाचार्‍यांसह त्‍यांचे समर्थन करणार्‍यांवरही सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ‘ईडी’ची धाड !

याचसमवेत ‘ईडी’ने हसन मुश्रीफ यांचे पुणे येथील सहकारी चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावरही धाड टाकली आहे.

माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांची ५५ कोटी रुपयांची बेहिशोबी भूमी जप्त !

अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्वच संपत्ती जप्त करून अशांना आजन्म कारागृहात डांबल्यावरच देशातील भ्रष्टाचाराला आळा बसेल !

नागपूर येथे सुपारी व्यावसायिकांवर ‘ईडी’ची धाड !

केरला गल्ली येथील मस्कासाथ ओल्ड कार्पाेरेशन बिल्डिंगमधील ‘गोयल ट्रेडिंग’सह ‘अल्ताफ कलीवाला सुपारी’, ‘वाशिम बावला सुपारी’ आदींकडे धाडीची कारवाई चालू आहे.

बॉलीवूड आणि हवाला !

अनेक अभिनेते हे अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, तसेच अन्य व्यसनांच्या अधीन आहेत. काही जण तर राष्ट्रविघातक कारवायांना पाठिंबा देतात. अशांनी पांघरलेला मानवतावाद, सुधारणावाद यांचा बुरखा फाडणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे अशांना आदर्श मानणार्‍या तरुणांनी लक्षात घ्यायला हवे.