हिंदूंवरील अत्याचाराला विरोध करण्यासाठी शौर्यजागृती करण्याची आवश्यकता ! – राहुल पाटील, हिंदु जनजागृती समिती

या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांची ध्वनीचित्रफित दाखवून सर्वांमध्ये शौर्यजागृती करण्यात आली.

धर्मशिक्षणानेच ‘आत्महत्या’ रोखू शकतो !

भरकटलेल्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी सध्याच्या शिक्षणपद्धतीत ‘धर्मशिक्षण’ अंतर्भूत केल्यास जीवनमूल्यांचे वेगळे शिक्षण देण्याची आवश्यकता रहाणार नाही. 

मंगळ ग्रहाचा २ जून २०२१ या दिवशी होणारा कर्क राशीत प्रवेश आणि त्या कालावधीत होणारे परिणाम

‘बुधवार, २.६.२०२१ (वैशाख कृष्ण पक्ष अष्टमी) या दिवशी सकाळी ६.५१ वाजता मंगळ हा ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. (कर्क राशीतील मंगळ अशुभ (नीच राशीत) मानला आहे.)

वृद्धाश्रम नकोत !

चिखली (तालुका संगमनेर, जिल्हा नगर) येथे वडिलांचा सांभाळ कुणी करायचा ? यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि यातून त्यांनी जन्मदात्याचीच हत्या केली. कलियुगात आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये वाद होण्याच्या घटना नवीन राहिल्या नाहीत….

वैशाख मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘१२.५.२०२१ या दिवसापासून वैशाख मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

वैशाख पौर्णिमा या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण

वैशाख पौर्णिमा, २६.५.२०२१, या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळण्याची आवश्यकता नाही. 

अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. श्रिया साह यांच्यासह काही युवकांनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक युवकांनी घेतला.

ध्वज आणि त्याचा स्तंभ (खांब) यांचे आध्यात्मिक महत्त्व

ध्वजाचे आध्यात्मिक महत्त्व, ध्वजाच्या विविध रंगांचा अर्थ, ध्वजावर असलेल्या विविध चिन्हांचे महत्त्व, ध्वजस्तंभाचे आध्यात्मिक महत्त्व, तसेच सात्त्विक ध्वज आणि सात्त्विक ध्वजस्तंभ यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

क्षुल्लक कारणावरून आत्महत्या करणारी तरुण मुले !

आत्महत्या करणार्‍यांमध्ये १५ ते ३० या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे.  पौगंडावस्थेतील १.२ दशलक्ष मुलांकडून आत्महत्येचा प्रयत्न होतो, हेही वास्तव आहे.

आत्महत्या रोखण्यासाठी शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !

क्षुल्लक कारणांवरून आत्महत्येसारख्या घटना घडणे, यावरून आपत्काळाची तीव्रता लक्षात येते. साधना केल्यासच देव मानवाचे रक्षण करील, हे लक्षात घ्यावे !