
‘शिक्षणाचा हेतू काय आहे ?, पुस्तकांतून मुलांना कोणते ज्ञान दिले पाहिजे ?’, याचा विचार करायला हवा. जे शिक्षण मुक्ती देते, तेच खरे शिक्षण ! ऋषिमुनींनी आंतरिक ज्ञानाला प्रकट करण्याची शिक्षणपद्धत चालू केली होती; पण त्याच्या मूळ उद्देशापासून आपण भरकटलो आहोत. सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हे सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे. त्यासाठी आध्यात्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करावी !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच