धर्मांतराचे षड्यंत्र करणार्‍यांना तोडून टाकू ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून हिंदूंना हेच अपेक्षित आहे !

मंदिरांच्या मर्यादेचे रक्षण करणारा देव !

देवदर्शनाकरता व्याकुळलेल्या चोखोबा भक्ताच्या भेटीला पांडुरंगच स्वतः मंदिराबाहेर येतात. शास्त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्वतःच रक्षण करतात.

साधकांनो, ‘साधनेत अल्पसंतुष्टता नको, तर व्यापकता हवी’, हे लक्षात घेऊन गुर्वाज्ञेचे पालन करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या !

सध्या घोर कलियुग असल्यामुळे समाजाची स्थिती ढासळली आहे. समाजाला उन्नत करण्याचे साधकांचे नैतिक दायित्व वाढले आहे. त्यांच्यात ही व्यापकता परात्पर गुरूंमुळेच आली आहे.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा सप्टेंबर २०२० मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

एसएसआरएफ संकेतस्थळाच्या संदर्भातील प्रसाराचा सप्टेंबर २०२० मधील आढावा प्रस्तुत करीत आहोत . . .

हिंदु राष्ट्र स्थापनेची आत्मज्योत प्रत्येकाच्या हृदयात जागृत करूया ! – निरंजन चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

धर्म हा राष्ट्राचा पाया असून तोच सर्वश्रेष्ठ आहे. धर्मावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. देवतांचे होणारे विडंबन आणि देव-देश-धर्म यांची होणारी हानी रोखण्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करायला पाहिजेत.

धर्माचरणाची आवश्यकता विशद करणारी आणि हिंदू धर्माची महानता अधोरेखित करणारी कोरोना महामारीची समस्या !

कोरोना विषाणूने सर्वत्र अराजक माजलेले असले, तरी त्यानिमित्ताने हिंदु धर्माची महानताच संपूर्ण विश्‍वासमोर आली आहे. यातूनच धर्माचरणाची आवश्यकता आणि अपरिहार्यता लक्षात येते.

संस्कृतीरक्षण आणि धर्माचरण यांसाठी धर्मशिक्षणाचा प्रसार आवश्यक असल्याने त्यादृष्टीने कार्य करणारी हिदु जनजागृती समिती !

धर्महानी किंवा वाढते पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आक्रमण याला हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव कारणीभूत आहे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे आणि त्यांचा धर्माभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणाचा प्रसार करणारे विविध उपक्रम आयोजित करते.

स्वभावदोष-निर्मूलनाच्या दृष्टीकोनातून धर्मपालनाचे महत्त्व

षड्रिपू हे नैसर्गिक असल्यामुळे त्यांचे निर्मूलन करणे शक्य नसले, तरी समाजव्यवस्था उत्तम रहावी, यासाठी ते धार्मिक आणि नैतिक संस्कारांनी आत्मनियंत्रणात ठेवता येतात. नैतिक मूल्ये आणि धर्म यांचे पालन केल्यामुळे समाजातील सर्वच घटकांमधील षड्रिपू नियंत्रित रहातात. त्यामुळे दोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे शक्य होते.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे धर्माचरणास उद्युक्त करणारे विचार

धर्मपरंपरेने जे बंधन घातले आहे, त्यानुसार आपल्याला कार्य करायला हवे; मात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण जे अनावश्यक धारण करत आहे, ते धर्माचे विडंबन आहे, हे समजायला हवे.

धर्माचरणामुळेच हिंदूंना सामर्थ्य प्राप्त होईल !

‘स्वामी विवेकानंद यांनी ‘सामर्थ्य’ या एका शब्दात हिंदु धर्माचे वैशिष्ट्य सांगितले आहे. धर्माचरण केल्यानेच हिंदूंना सामर्थ्य प्राप्त होईल. आपले पूर्वज पराक्रमी होते; कारण ते धर्माचरण करत होते.