गेल्या ५ वर्षांत देशात २ लाख ७५ सहस्र मुले बेपत्ता !
अशा प्रकारे मुले बेपत्ता होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
अशा प्रकारे मुले बेपत्ता होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
मनमानीपणा आणि सरकारी सुविधा बंद होण्याच्या भीतीने अल्पसंख्यांकांकडून समान नागरी कायद्याला विरोध होतो, हे जाणा !
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याच्या समर्थनार्थ काश्मिरी हिंदूंनी सर्वोच्च न्यायालयात २ याचिका प्रविष्ट केल्या आहेत.
अशा प्रकारे मुले बेपत्ता होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
देहलीतील बाबर रोड येथील बच्चू शाह मशीद (बंगाली मार्केट मशीद) आणि टिळक रेल्वे पुलाजवळील तकिया बब्बर शाह मशीद यांच्यावर कारवाई करण्यास देहली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
दक्षिण आणि किनारी ओडिशातील अनेक भागांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांना २७ जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.
राजस्थानच्या भिवाडी येथील अंजू या विवाहित ख्रिस्ती महिलेने पाकिस्तानमध्ये जाऊन तिच्या प्रियकराशी विवाह केला आहे. तिने इस्लाम धर्मही स्वीकारला आहे. विशेष म्हणजे अंजू हिंदु होती आणि नंतर ती ख्रिस्ती झाली होती.
बीवायडी हे आस्थापन सध्या तिची २ इलेक्ट्रिक वाहने भारतात विकत आहे, तसेच इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात भारतातील ओलेक्ट्रा ग्रीनटेक या आस्थापनाला तांत्रिक साहाय्य करत आहे.
या घटनेला उत्तरदायी असणार्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
सर्वेक्षणाचे हे काम आता स्थगित झाले असले, तरी त्याला पुन्हा अनुमती मिळाल्यास ते चालू करण्यात येणार आहे. केवळ वैज्ञानिक सर्वेक्षण असेल, ते लवकर पूर्ण होऊ शकते; मात्र जर खोदकाम करायचे असल्यास त्याला अधिक काळ लागू शकतो.