ताजमहालात कधीपासून नमाजपठण केले जात आहे ? हे पुरातत्व खात्यालाच ठाऊक नाही !

कोणतीही माहिती नसलेला पुरातत्व विभागाचा कारभार कसा चालत असेल, हे यातून लक्षात येते ! दुसरीकडे हिंदूंनी प्राचीन मंदिरांच्या ठिकाणी पूजा करण्याची मागणी केली, तर हाच पुरातत्व विभाग त्याला विरोध करतो, हे लक्षात घ्या !

देशात ५०० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण १०१.९ टक्क्यांनी वाढले !

बोगस नोटा रोखण्यासाठी नोटाबंदी करूनही जर बोगस नोटा वाढत असतील, तर याला सुरक्षायंत्रणाच उत्तरदायी आहेत !

यासीन मलिक याचे समर्थन करणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेचा भारताकडून निषेध

‘ओआयसी-आय.पी.एच्.आर्.सी.’ या इस्लामी देशांच्या संघटनेने आतंकवादी कारवायांचे समर्थन केल्याचे भारताने म्हटले आहे. या संघटनेने कुठल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करू नये, असेही आवाहन भारताने केले आहे.

पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी खेळाडूंना मैदान सोडण्यास लावणार्‍या ‘आय.ए.एस्.’ दांपत्याचे स्थानांतर !

प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये ‘ते जनतेचे सेवक नसून मालक आहेत’, अशी उद्दाम मानसिकता रूढ होत असल्याचेच हे उदाहरण !

देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला ‘पॅरोल’वर सोडल्यावर मुसलमानांकडून त्याचे भव्य स्वागत

दंगलखोराचे असे स्वागत कोण करत आहे, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?

कुतूबमिनारच्या परिसरात पूजा करण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही ! – पुरातत्व विभाग

कुतूबमिनारच्या परिसरात पूजा करण्याचा अनुमती मिळावी, यासाठी येथील साकेत न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या हिंदु पक्षाच्या याचिकेवर २४ मे या दिवशी सुनावणी झाली.

केंद्र सरकारला ‘पूजास्थळ कायद्या’सारखे कायदे करण्याचा अधिकार नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय

तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेला हा हिंदूविरोधी कायदा रहित करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कृती करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

‘मदरसा’ शब्दाचे अस्तित्व आता संपुष्टात आले पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

भाजपशासित अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही अशी रोखठोक भूमिका घेऊन खर्‍या अर्थाने विकास साधला पाहिजे !

‘इकॉनॉमिक्स टाइम्स’कडून शिवलिंगाचा अवमान करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध

भारतात देवतांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा नसल्याने सातत्याने हिंदूंच्या देवतांचा असा अवमान केला जातो आणि कुणालाही शिक्षा होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

जेव्हा कोणताही मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा भूमी थरथरते !

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी २१ मे या दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्वीट करून त्यांना आदरांजली वाहिली. या ट्वीटमध्ये त्यांनी राजीव गांधी यांचे ‘जेव्हा कोणताही मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा भूमी थरथरते’, असे वाक्य लिहिले. नंतर त्यांनी हे ट्वीट हटवले.