राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचे ट्वीट !

नवी देहली – काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी २१ मे या दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्वीट करून त्यांना आदरांजली वाहिली. या ट्वीटमध्ये त्यांनी राजीव गांधी यांचे ‘जेव्हा कोणताही मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा भूमी थरथरते’, असे वाक्य लिहिले. नंतर त्यांनी हे ट्वीट हटवले. ट्वीट हटवतांना चौधरी यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले, ‘माझ्या ट्विटर खात्यावरून करण्यात आलेल्या ट्वीटमधील विचार माझे नाहीत.’ तसेच चौधरी यांच्या ट्वीटवरून त्यांच्यावर टीका होऊ लागल्यावर चौधरी म्हणाले की, मला अपकीर्त करण्याचे अभियान राबवले जात आहे. माझे खाते हॅक करण्यात आले होते, असा दावा केला.
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव