मी खरा मुख्य सूत्रधार आहे; उगाच निष्पाप तरुणांना त्रास दिलात, तर ‘बुली बाई २.०’ आणेन !
मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली असून देहली पोलिसांनी आसाममधून नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली असून देहली पोलिसांनी आसाममधून नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
आरोग्य गट ‘क’ पेपरफुटीच्या प्रकरणी येथील जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर सेलने ही कारवाई केली.
सायबर गुन्हेगारीचे प्रमाण न्यून करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असतांना असे का होते ? याचेही उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावे !
शहरातील सायबर गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ष २०१९ मध्ये १२६ गुन्ह्यांची, तर वर्ष २०२० मध्ये २०० च्या आसपास गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे !’
हा मेल अन्य शासकीय खात्यांसमवेतच नागरिकांनाही पाठवण्याची शक्यता आहे. या माध्यमातून भारतियांची माहिती मिळवण्याचा पाकिस्तान्यांचा प्रयत्न आहे. हा मेल उघडल्यास हॅकर्सना संबंधित ई-मेल आणि यंत्रणा यांचा ‘पासवर्ड’ मिळतो.
सामाजिक माध्यमांचा वापर करतांना सावधगिरी बाळगणे, स्वत:च्या अनुमतीविना आपले एखादे छायाचित्र किंवा व्हिडिओ यांचा गैरवापर झाल्यास त्याविरोधात त्वरित तक्रार करणे आदी सावधगिरी बाळगल्यास ‘सायबर गुन्ह्यां’मध्ये घट होऊ शकते
सायबर गुन्ह्यांत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ !
तक्रारदाराने एजन्सीसाठी बँक खात्यात पैसे भरले. त्यानंतर ना ‘एजन्सी’ मिळाली, ना पैसे परत मिळाले.
भारतीय तरुण माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत सर्वाधिक पुढे असतांना भारतावर एवढ्या मोठ्या संख्येने होणारी सायबर आक्रमणे रोखता न येणे लज्जास्पद !