मी खरा मुख्य सूत्रधार आहे; उगाच निष्पाप तरुणांना त्रास दिलात, तर ‘बुली बाई २.०’ आणेन !

मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली असून देहली पोलिसांनी आसाममधून नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आणखी एका शिक्षकाला अटक !

आरोग्य गट ‘क’ पेपरफुटीच्या प्रकरणी येथील जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर सेलने ही कारवाई केली.

राज्यात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांपैकी केवळ २५ टक्के गुन्ह्यांचाच छडा लागत असल्याची गृहमंत्र्यांची स्वीकृती !

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण न्यून करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असतांना असे का होते ? याचेही उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावे !

‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका ओळखून सामाजिक माध्यमांवरील भावनिक बाजारापासून सावधान रहा ! – अजित पारसे, सायबर तज्ञ

शहरातील सायबर गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ष २०१९ मध्ये १२६ गुन्ह्यांची, तर वर्ष २०२० मध्ये २०० च्या आसपास गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे !’

पाकिस्तान्यांकडून मुंबई पोलिसांचा ई-मेल ‘हॅक’ !

हा मेल अन्य शासकीय खात्यांसमवेतच नागरिकांनाही पाठवण्याची शक्यता आहे. या माध्यमातून भारतियांची माहिती मिळवण्याचा पाकिस्तान्यांचा प्रयत्न आहे. हा मेल उघडल्यास हॅकर्सना संबंधित ई-मेल आणि यंत्रणा यांचा ‘पासवर्ड’ मिळतो.

सामाजिक माध्यमांतून युवतींची छायाचित्रे किंवा ‘व्हिडिओ’ यांचा गैरवापर करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करण्याच्या वाढत्या घटना !

सामाजिक माध्यमांचा वापर करतांना सावधगिरी बाळगणे, स्वत:च्या अनुमतीविना आपले एखादे छायाचित्र किंवा व्हिडिओ यांचा गैरवापर झाल्यास त्याविरोधात त्वरित तक्रार करणे आदी सावधगिरी बाळगल्यास ‘सायबर गुन्ह्यां’मध्ये घट होऊ शकते

वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात अल्प प्रमाणात घट !

सायबर गुन्ह्यांत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ !

‘पतंजलि’चे स्टोअर उघडून देण्याच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक !

तक्रारदाराने एजन्सीसाठी बँक खात्यात पैसे भरले. त्यानंतर ना ‘एजन्सी’ मिळाली, ना पैसे परत मिळाले.

वर्ष २०२० मध्ये विदेशातून भारतावर ११ लाख ५८ सहस्र सायबर आक्रमणे !

भारतीय तरुण माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत सर्वाधिक पुढे असतांना भारतावर एवढ्या मोठ्या संख्येने होणारी सायबर आक्रमणे रोखता न येणे लज्जास्पद !