Dinesh Gundu Rao Notice : कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांना नोटीस !

‘गुंडू त्यांनी १५ दिवसांमध्ये जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई केली जाईल’, असे सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.

गोमातेला ‘राज्‍यमाता’ घोषित केल्‍याने गोहत्‍या थांबतील ?

गोवंशहत्‍या बंदीसाठी संत समाज रस्‍त्‍यावर उतरला होता. काँग्रेसच्‍या तत्‍कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गोळीबाराचा आदेश दिला. यात शेकडो साधू मृत झाले, तर सहस्रो साधू घायाळ झाले. त्‍यामुळे गोमाता, गोवत्‍स आणि गोवंश यांची हत्‍या थांबणे आवश्‍यक आहे.

सुधागड (जिल्हा रायगड) येथे २ गाभण गायी आणि २ कालवडी यांची हत्या !

गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतांनाही अशा प्रकारे गोवंशियांची हत्या केली जाणे संतापजनक ! अशा आरोपींना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

मिरज येथे हिंदुत्वनिष्ठांकडून ४९ गोवंशियांची सुटका !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोरक्षक, हिंदुत्वनिष्ठ यांनाच गोरक्षणासाठी प्रयत्न करावे लागणे पोलिसांना लज्जास्पद ! आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकेल !

काँग्रेसचे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे गोहत्या समर्थन आणि ‘राज्यमाता-गोमाता’ दर्जा !

महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमाता घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना भ्रमित करणार्‍या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आढावा या लेखाद्वारे घेऊया !

भिवंडीमध्ये निजामपुरा येथे १ सहस्र किलो गोमांस पकडले !

गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही तिची एवढी दयनीय स्थिती असेल, तर दर्जा देण्याला काही अर्थ आहे का ? केवळ नावापुरता नको, तर गोवंशियांची हत्या थांबली, तर राज्यात तिचा खरा सन्मान झाला आहे, असे होईल !

दौंडचे पशूवधगृह बंद न झाल्यास उग्र आंदोलन करू ! – महंत रामगिरी महाराज यांची चेतावणी

संतांना अशी चेतावणी का द्यावी लागते ? मोर्चा का काढावा लागतो ? प्रशासन निष्क्रीय आहे का ?

पुन्हा एकदा सावरकर : काँग्रेसची मतमतांतरे !

काँग्रेसचा सावरकर यांच्याविषयीचा दृष्टीकोन चुकीचा आहे. राजकीय सावरकर, म्हणजे त्यांचे हिंदुत्व जरी काँग्रेसला मान्य नसले, तरी सामाजिक सावरकर काँग्रेसने समजून घेणे आवश्यक आहे.

रावेर येथे गोतस्करांकडून गोरक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न !

अशा घटना भरदिवसा घडतात, याचा अर्थ गोतस्करांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे लक्षण !

गोमातेविषयी मुख्यमंत्र्यांनी धारिष्ट्य दाखवले ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद

ज्यासाठी ७८ वर्षे वाट पहावी लागली, ती गोष्ट करण्याचे धारिष्ट्य एकनाथ शिंदे यांनी दाखवले, अशा शब्दांत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. येथील ‘भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलना’त ते बोलत होते.