फलटण (सातारा) येथे गोरक्षकावर चाकूने आक्रमण !
गोमातेसह गोरक्षक संकटात आणि गोहत्या करणारे मोकाट असल्याने गोहत्या थांबत नाहीत. त्यासाठी कायद्याची कार्यवाही करणारे प्रशासन प्रामाणिक हवे.
गोमातेसह गोरक्षक संकटात आणि गोहत्या करणारे मोकाट असल्याने गोहत्या थांबत नाहीत. त्यासाठी कायद्याची कार्यवाही करणारे प्रशासन प्रामाणिक हवे.
नूंहमध्ये प्रतिदिन रात्री मोठ्या प्रमाणात गायींची हत्या करून त्यांचे मांस विकले जाते, असा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे.
गोवंशियांच्या हत्येस बंदी असतांना उघडपणे त्यांची हत्या करून मांस विक्रीसाठी नेणे यातूनच धर्मांधांना कायद्याचा धाक उरला नसल्याचे दिसून येते !
वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तत्परतेने हालचाली करून गो-तस्करी करणार्यावर कारवाई केली. यासाठी लांजा आणि राजापूर येथील बजरंगींनी अथक परिश्रम घेतले.
त्यांच्याकडून ८ सहस्र रुपये किमतीचे ८० किलो गोवंशियांचे मांस, ५०० रुपये किमतीची कुर्हाड आणि सुरी असा एकूण १० सहस्र ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अनेक राज्यांत गोहत्या बंदी असतांनाही गोतस्करी करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष कधी न्यायालयात जात नाही, हे लक्षात घ्या !
गुन्हेगारांचा भरणा असलेल्या समाजवादी पक्षावर बंदी घालणेच योग्य ठरेल !
शहरातील अनधिकृत पशूवधगृहे बंद करावीत, या मागणीसाठी १६ ऑक्टोबरपासून येथील नगरपालिकेच्या कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपोषणास प्रारंभ केला आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे. गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ?