चिंचवड येथील महात्मा फुले उद्यानातील २२ झाडे ठेकेदाराने विनाअनुमती तोडली !
तोडलेली झाडे पुन्हा जोडता येत नाहीत, त्यामुळे ठेकेदाराच्या या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होणे आवश्यक !
भ्रष्टाचारामागे कोण आहेत ? त्यांची चौकशी व्हावी ! – प्रसाद रेळेकर, शिवसेना शहरप्रमुख, शिंदे गट
कोट्यवधी रुपयांच्या अपहाराची चौकशी करा, असे प्रशासनाला सांगावे का लागते ?
श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेच्या ‘पास’ची चौकशी करण्यात यावी !
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सिंहासन पूजा या प्रतिदिन ७ होत आहेत का ?, तसेच होत असल्यास पूजेचे बुकिंग कसे झाले ?, याची सखोल चौकशी करण्यात यावी.
भारताचा शत्रू भ्रष्टाचार !
छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना ‘शेतकर्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये’, असा आदेश दिला होता. याचाच अर्थ तेव्हाही भ्रष्टाचार चालूच होता, मात्र महाराजांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला. कारण ते धर्माचरणी, न्यायप्रिय आणि विरक्त होते. असे शासनकर्ते आणण्यासाठी जनतेला संघर्षच करावा लागेल !
तेलंगाणातील आमदार खरेदी प्रकरणी ३ जणांना अटक
तेलंगाणातील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समितीच्या ४ आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणी सरकारने विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. या पथकाने या प्रकरणी तेलंगाणासह केरळ, कर्नाटक आणि हरियाणा राज्यांतील ७ ठिकाणी या धाडी घातल्या गेल्या.
नवी मुंबई येथे ३ लाखांची लाच मागणारी महिला तहसीलदार पोलिसांच्या कह्यात !
महिलाही भ्रष्टाचारात पुढे असणे हे महाराष्ट्राला लज्जास्पद !
आधुनिकतेच्या नावाखाली बोकाळलेला स्वैराचार आणि ढासळलेली नैतिकता !
‘सध्याची शिक्षणपद्धत अशी झाली आहे की, मुलांना थोर आध्यात्मिक व्यक्तींचे मोठेपण दाखवण्याची सोय राहिली नाही. जीवन मूल्यांविषयी सर्वत्र प्रचंड अज्ञान पसरलेले आहे. या तरुणांना मूलभूत मूल्यांचे शिक्षण देऊन उच्च आदर्श कोण प्रस्थापित करणार आहे ?
भ्रष्टाचारी लोक देशाची वाट लावत आहेत ! – सर्वोच्च न्यायालय
जे जनतेला प्रतिदिन अनेक वर्षे दिसत येत आहे, तेच आज सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे. ही स्थिती सर्वपक्षीय शासनकर्त्यांनाही ठाऊक आहे, तरीही या स्थितीला पालटण्यासाठी कुणीच ठोस आणि कठोर प्रयत्न करत नाहीत, हे भारतियांना लज्जास्पद आहे !
सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार निलंबित !
केवळ निलंबन नको, तर लाच स्वीकारणार्या भ्रष्ट अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे !