जिहाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी विहिंपकडून ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित !

जिहाद्यांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने आता हिंदूंच्या साहाय्यासाठी हिंदु संघटनांना पुढाकार घ्यावा लागत आहे, हे पोलिसांना लज्जास्पद !

आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विहिंपचे ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन !

मुंब्रा येथील बजरंग दल ठाणे विभाग संयोजक श्री. सूरज तिवारी यांच्यावर १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता कौसा भागात २ जणांनी सशस्त्र आक्रमण केले. त्यात तिवारी हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत.

हर्ष हत्याकांडातील आरोपीला कारावासात विशेष सुविधा !

आरोपी कारागृहात भ्रमणभाषवर बोलत असल्याचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर आता कारागृह प्रशासन ‘आरोपीकडे कारागृहात भ्रमणभाष कसा आला ?’ याचा शोध घेत आहे !

दुर्गामाता प्रतिष्ठान, विहिंप आणि आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने वारीच्या निमित्ताने शिधा वाटप !

दुर्गामाता प्रतिष्ठान, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने पंढरपूर येथील आषाढी वारीच्या निमित्ताने शिधा वाटप करण्यात आले.

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर मुसलमान तरुणाकडून प्राणघातक आक्रमण

मुसलमान नेहमीच शस्त्रसज्ज असतात का ?, असा प्रश्‍न नेहमीच उपस्थित होतो. याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत !

फतेहपूर येथे हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे हिंदूंच्या धर्मांतराचा ख्रिस्त्यांचा डाव उधळला !

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असूनही ख्रिस्त्यांकडून दिवसाढवळ्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. यावरून ख्रिस्ती किती उद्दाम झाले आहेत, हे दिसून येते !

जिहादी कट्टरतेविरोधात कोल्हापूर येथे बजरंग दल अन् हिंदु संघटना यांच्या वतीने आतंकवादाच्या पुतळ्याचे दहन !

राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांची आतंकवाद्यांनी दुकानात घुसून निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर इस्लामिक जिहादी आतंकवाद्यांनी धमकीचा ‘व्हिडिओ’ सर्वत्र पसरवून भारताच्या एकात्मतेला आव्हानच दिले.

हत्या करणाऱ्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निवेदन

राजस्थान येथे कन्हैयालाल तेली यांची जिहादी धर्मांधांनी निर्घृण हत्या केली. धर्मांधांकडून कायदा हातात घेऊन असे कृत्य होणे, हे धक्कादायक आहे. या संदर्भात कन्हैयालाल यांनी तक्रार केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

रायपूर (छत्तीसगड) येथील ‘बेली डान्स’चा कार्यक्रम बजरंग दलाने उधळला !

२४ जून ते ३ जुलै या कालावधीत ‘बॅटल ऑफ बेली डान्सर्स’ या नावाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे उधळून लावला.

(म्हणे) ‘मी मानवतावादावर विश्‍वास ठेवते !’

काश्मिरी हिंदू आणि गोहत्यारे यांचा मृत्यू एक सारखाच असल्याचे म्हणणार्‍या अभिनेत्री साई पल्लवी यांचे फुकाचे स्पष्टीकरण