बेगूसराय (बिहार) येथे होळीच्या दिवशी धर्मांधांच्या जमावाने केलेल्या आक्रमणात २० हून अधिक हिंदू घायाळ !
ईद, नाताळ आदी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी कधी त्यांच्यावर आक्रमणे होतात का ? मग हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे का होतात ? याचे उत्तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी देणार आहेत ?