बेगूसराय (बिहार) येथे होळीच्या दिवशी धर्मांधांच्या जमावाने केलेल्या आक्रमणात २० हून अधिक हिंदू घायाळ !

बेगूसराय (बिहार) येथे होळीच्या दिवशी धर्मांधांच्या जमावाने केलेल्या आक्रमणात २० हून अधिक हिंदू घायाळ !

ईद, नाताळ आदी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी कधी त्यांच्यावर आक्रमणे होतात का ? मग हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे का होतात ? याचे उत्तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी देणार आहेत ?

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांविषयी शंका उपस्थित करणार्‍या तस्लिमा नसरीन यांनी आधी पूर्ण इतिहास जाणून घेऊन मत व्यक्त करावे. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांवर असा अविश्‍वास व्यक्त करणे, हे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच !

मशिदीवर गुलाल उडाल्याच्या रागातून धर्मांधांकडून हिंदूंना मारहाण

मशिदीवर गुलाल उडाल्याच्या रागातून धर्मांधांकडून हिंदूंना मारहाण

मशिदीवर गुलाल उडाल्यामुळे धर्मांध हिंदूंना मारहाण करतात, तर बांगलादेशात होळीच्या आदल्या दिवशी धर्मांध हिंदूंचे मंदिरच पाडून टाकतात आणि हिंदू हतबल होऊन पहात रहातात !

अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नमाजपठणाची वेळ होताच रंग खेळणार्‍यांवर दगडफेक

अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नमाजपठणाची वेळ होताच रंग खेळणार्‍यांवर दगडफेक

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना सण साजरे करणार्‍या हिंदूंवर दगडफेक करण्याचे धर्मांधांचे धाडस होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! अशांवर सरकारने कठोर कारवाई करावी !

किरकोळ कारणावरून अंबड (जिल्हा जालना) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु युवकाची हत्या !

किरकोळ कारणावरून अंबड (जिल्हा जालना) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु युवकाची हत्या !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात जे दाखवले आहे, तेच जालन्यात पुन्हा घडले आहे आणि तेव्हाप्रमाणे आजही पोलीस, प्रशासन आणि सरकार गप्प आहेत ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

होळीच्या पूर्वसंध्येला बांगलादेशमध्ये २०० हून अधिक धर्मांधांकडून इस्कॉनच्या मंदिरांची तोडफोड

होळीच्या पूर्वसंध्येला बांगलादेशमध्ये २०० हून अधिक धर्मांधांकडून इस्कॉनच्या मंदिरांची तोडफोड

बांगलादेश, पाकिस्तान आदी इस्लामी देशांत हिंदूंची ही स्थिती काल, आज आणि उद्याही रहाणार आहे. त्यासाठी भारतानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच होऊ शकते, हे सत्य आहे !

गेली ४५ वर्षे बंद असलेले भीलवाडा (राजस्थान) येथील श्री देवनारायण मंदिर उघडण्यासाठी हिंदूंचा १७ किलोमीटर लांब मोर्चा !

गेली ४५ वर्षे बंद असलेले भीलवाडा (राजस्थान) येथील श्री देवनारायण मंदिर उघडण्यासाठी हिंदूंचा १७ किलोमीटर लांब मोर्चा !

वर्ष १९७७ मध्ये या मंदिराची भूमी वादग्रस्त असल्यावरून हे मंदिर न्यायालयाकडून बंद करण्यात आले होते. असे खटले प्रलंबित रहात असतील, तर न्याय कसा मिळणार ?

हिंदूंना त्यांच्या वेदना, अन्याय आणि अत्याचार जगासमोर सांगण्याचा अधिकार नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध !  – दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली

हिंदूंना त्यांच्या वेदना, अन्याय आणि अत्याचार जगासमोर सांगण्याचा अधिकार नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध !  – दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली

या राष्ट्राचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर होऊ नये; म्हणून हिंदू जागा झाला आहे. हीच गोष्ट हिंदुस्थानचे तुकडे करू पहाणार्‍यांना सहन होत नाही. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून जो कांगावा चालू झाला आहे, त्यावरून आपल्याला असे निश्चित म्हणता येईल.

आमच्या विरोधात फतवा निघाला होता ! – ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकार आणि निर्मात्या पल्लवी जोशी

आमच्या विरोधात फतवा निघाला होता ! – ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकार आणि निर्मात्या पल्लवी जोशी

एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे जावेद अख्तर, स्वरा भास्कर, करण जोहर, शबाना आझमी आदी आता गप्प का ?

‘द कश्मीर फाइल्स’ : मन पिळवटून टाकणारा अनुभव !

‘द कश्मीर फाइल्स’ : मन पिळवटून टाकणारा अनुभव !

‘द काश्मीर फाइल्स’ ही गोष्ट काश्मीरची आणि काश्मीरमधील हिंदु पंडितांची आहे. त्यांच्यावरील अत्याचार आजपर्यंत जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आले. या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना माहिती होईल.