रशिया-युक्रेनच्या युद्धावर बोलणारे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत ? – प्रा. रेणुका धर बजाज, देहली विद्यापीठ

रशिया-युक्रेनच्या युद्धावर बोलणारे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत ? – प्रा. रेणुका धर बजाज, देहली विद्यापीठ

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ७०० काश्मिरी कुटुंबांशी चर्चा करून आणि ३ वर्षे अभ्यास केल्यानंतर हिंदूंची वस्तूस्थिती मांडणारा बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे भीषण सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचे काम केले आहे.

आक्रमकांच्या स्मृती पुसाच !

आक्रमकांच्या स्मृती पुसाच !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी केली; परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही शासनकर्त्यांना ती पूर्ण करता आली नाही. आज त्याच शिवसेनाप्रमुखांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यामुळे या सरकारच्या कारकीर्दीत तरी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा आहे.

जिहाद्यांचे क्रौर्य आणि हिंदूंचा आक्रोश : ‘द कश्मीर फाइल्स’

जिहाद्यांचे क्रौर्य आणि हिंदूंचा आक्रोश : ‘द कश्मीर फाइल्स’

कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली जात असतांना पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे कूचकामी का ठरली ? हिंदू स्वतःचे रक्षण का करू शकले नाहीत ? काश्मीरमधील तत्कालीन सरकारने या वंशविच्छेदाला कसे साहाय्य केले ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ !

हिंदूंच्या वंशविच्छेदाचे दडपलेले सत्य !

हिंदूंच्या वंशविच्छेदाचे दडपलेले सत्य !

जगातील एकाही देशात आतंकवादाचे उदात्तीकरण होत नाही; पण भारतात मात्र ते सर्रासपणे होते. तेव्हा कुणीही अशा चित्रपटांना विरोध करत नाही. मग काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारलेल्या या चित्रपटालाच विरोध का ? हा दडपलेला इतिहास जगासमोर का येऊ दिला जात नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातच आहेत !

EXCLUSIVE : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराच्या घोर यातना जगाला समजणे अत्यावश्यक !

EXCLUSIVE : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराच्या घोर यातना जगाला समजणे अत्यावश्यक !

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून या अत्याचारांना जागतिक पटलावर ठेवण्याचा दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा हा धाडसी प्रयत्न ! त्याला प्रसारमाध्यमांकडून अपेक्षित प्रसिद्धी देण्यात आलेली नाही, हे हिंदूंच्या भारताचे दुर्दैवच !

बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून गरोदर हिंदु महिलेची आणि तिच्या आईची कोयत्याने वार करून हत्या

बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून गरोदर हिंदु महिलेची आणि तिच्या आईची कोयत्याने वार करून हत्या

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून सातत्याने हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांवर आक्रमणे केली जात असतांना भारताने ती रोखण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. सरकार आता तरी तेथील अल्पसंख्य पीडित हिंदूंसाठी काही करील का ?

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर धर्मांधांचे आक्रमण

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर धर्मांधांचे आक्रमण

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना आणि गोहत्याबंदी कायदा असतांनाही गोहत्या होतात अन् ते रोखण्यास पोलीस अपयशी ठरतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने अशा घटनांची गंभीर नोंद घेऊन कठोर उपाययोजना केली पाहिजे !

मुसलमान युवतीशी प्रेम केल्यावरून हिंदु ट्रकचालकाची करण्यात आली हत्या !

मुसलमान युवतीशी प्रेम केल्यावरून हिंदु ट्रकचालकाची करण्यात आली हत्या !

हिंदु युवतीशी प्रेम केल्यामुळे धर्मांधाची हत्या झाली असती, तर सर्व पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि वृत्तवाहिन्या यांनी हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवले असते; पण या घटनेतील आरोपी धर्मांध असल्यामुळे ते सर्व आता गप्प आहेत, हे जाणा !

देहली येथे हिंदु तरुणांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना अटक

देहली येथे हिंदु तरुणांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना अटक

या आक्रमणात भरत आणि सनी हे तरुण घायाळ झाले. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबातील सदस्यांना घरात घुसून मारहाण

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबातील सदस्यांना घरात घुसून मारहाण

हिंदु कुटुंब घर विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! या हिंदूंना सरकारने तात्काळ संरक्षण दिले पाहिजे !