याविषयी भारत सरकार गप्प का ?
ढाका (बांगलादेश) येथील हाजी युनूस अली स्कूल अँड कॉलेज येथे शिक्षक असणार्या उत्पल कुमार सरकार यांना १९ वर्षीय अशराफुल इस्लाम याने क्रिकेटच्या यष्टीद्वारे मारहाण करून त्यांची हत्या केली.
ढाका (बांगलादेश) येथील हाजी युनूस अली स्कूल अँड कॉलेज येथे शिक्षक असणार्या उत्पल कुमार सरकार यांना १९ वर्षीय अशराफुल इस्लाम याने क्रिकेटच्या यष्टीद्वारे मारहाण करून त्यांची हत्या केली.
केंद्र सरकारने राजस्थानच्या हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले राजस्थान सरकार विसर्जित करावे.
पाकचा भारतावर आरोप
पाक जगाच्या नकाशावर जिहादी आतंकवादासाठी कुप्रसिद्ध असल्याने पाकची अपकीर्ती होण्यासारखे काहीही शेष नाही, हे त्याने कायमचे लक्षात ठेवायला हवे !
याविषयी भारत सरकार गप्प का ? इस्लामी देश आणि त्यांची संघटनाही गप्प का ? अशी घटना भारतात एखाद्या हिंदूकडून मुसलमानाच्या संदर्भात घडली असती, तर संपूर्ण जगात तिचे भारताच्या आणि हिंदूंच्या विरोधात पडसाद उमटले असते !
उदयपूर येथे २८ जून या दिवशी जिहाद्यांनी केलेल्या कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदाच्या विरोधात येथील हिंदु युवा मंचकडून मोर्चा काढण्यात आला.
इस्लामिक स्टेट ही जिहादी आतंकवादी संघटना करते तशा पद्धतीने राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. यातील एक आरोपी रियाज अन्सारी याचे इस्लामिक स्टेटच्या ‘स्लिपर सेल’चा गट असलेल्या ‘अलसुफा’शी संबंध असल्याचे समोर आले आहे.
देशात हिंदूंची हत्यासत्रे वाढत आहेत. त्यामुळे यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दोषींना फासावर लटकावण्यासाठी प्रयत्न करावेत. असे झाले, तरच धर्मांधांवर वचक बसेल अन्यथा अशा असंख्य कन्हैयालालांना हकनाक जीव गमवावा लागेल !
राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांची मागणी
कन्हैय्यालाल यांच्या हत्येचे प्रकरण
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचेच हे द्योतक आहे ! भाजपच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखण्यासाठी आता केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन संबंधितांविरुद्ध धडक कारवाई केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
राजस्थानमधील कन्हैय्यालाल यांच्या हत्येचे प्रकरण
अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचे आवाहन न करता कायदेशीररित्या तात्काळ कारवाई व्हावी, असेच जनतेला वाटते !