पाकचा भारतावर आरोप

इस्लामाबाद (पाकिस्तान) – कन्हैयालाल यांच्या हत्येमागे पाकच्या कराची येथील ‘दावत-ए-इस्लामी’ या संघटनेचा हात असल्याचा दावा पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला. ‘हा दावा, म्हणजे भारताकडून पाकची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न आहे. याद्वारे भारतातील अंतर्गत प्रश्नांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. याद्वारे लोकांची दिशाभूल करण्याचा भारताचा प्रयत्न यशस्वी होणार नाही’, असे पाकने म्हटले आहे. राजस्थानचे पोलीस महासंचालक एम्.एल्. लाठर यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येत ‘दावत-ए-इस्लामी’ संघटनेचा हात असल्याचा दावा केले होता.
राजस्थान पुलिस ने कहा था कि हत्या का एक आरोपी गौस मोहम्मद 2014 में पाकिस्तान गया था और उसके संबंध इस्लामिक संगठन दावत-ए-इस्लामी से हैं. अब पाकिस्तान ने ऐसी रिपोर्ट्स को ‘भ्रामक’ और देश की छवि को बदनाम करने वाला बताया है.https://t.co/WP3ss7yYsw
— The Lallantop (@TheLallantop) June 30, 2022
संपादकीय भूमिका
|
Pakistan Gurdwara : पाकिस्तानात १२५ वर्षे जुने गुरुद्वारा भुईसपाट करण्याचा प्रयत्न
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
FATF Grey List : पाकिस्तानला पुन्हा ‘एफ्एटीएफ्’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची भारताची सिद्धता
अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण
(म्हणे) ‘जे पाणी अडवतील, त्यांचे हात तोडू !’ – Pakistani Minister Musadik Malik