काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंवर आक्रमण : एक जण ठार, दुसरा घायाळ
काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यापासून हिंदूंना, तसेच राज्याबाहेरील नागरिकांना लक्ष्य करून आक्रमणे करण्याच्या घटना वाढल्या आहेत.
काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यापासून हिंदूंना, तसेच राज्याबाहेरील नागरिकांना लक्ष्य करून आक्रमणे करण्याच्या घटना वाढल्या आहेत.
धर्मांधांकडून दोघा हिंदु तरुणांवर चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण
शिवमोग्गामध्ये जमावबंदी लागू
बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यात असलेल्या माणिकगंज शासकीय महाविद्यालयातील हिंदु प्राध्यापक रतन कुमार यांच्यावर सत्ताधारी ‘अवामी लीग’ पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘छात्र लीग’च्या नेत्यांनी आक्रमण केले.
दंगलीनंतर दुसर्याच दिवशी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हा सत्यशोधन अहवाल सिद्ध करण्यात आल्याने त्यामध्ये मांडलेले सत्य हे देशातील समाजासमोर असलेली आव्हाने आणि ‘इकोसिस्टीम’ खुली करणारी आहे.
विद्यार्थ्यांना ‘गुजरात दंगली’विषयी माहिती देणाऱ्या केरळमधील साम्यवादी सरकारने याच दंगलीपूर्वी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना जाळून मारल्याच्या ‘गोध्रा घटने’विषयी माहिती दिली आहे का ? यावरून केरळ सरकारचा पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो !
‘सीबीआय’चे उपअधीक्षक रूपेश कुमार श्रीवास्तव यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.
अवैध पशूवधगृहांच्या विरोधात जनहित याचिका प्रविष्ट करणारे हिंदुत्वनिष्ठ नेते देवेंद्र तिवारी यांनाही जिवे मारण्याची धमकी !
हे मैदान अनेक वर्षांपासून ‘ईदगाह मैदान’ म्हणून मुसलमानांकडून वापरण्यात येत होते. आता हे मैदान सरकारचे असल्याचे घोषित केल्यानंतर आता हिंदूंनी तेथे गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती मागितली आहे.
गावोगावी अशा घोषणा दिल्या जाणे, ही परिस्थिती ‘येणारा काळ हिंदूंसाठी कठीण आहे’, हेच दर्शवते !
हरदोई (उत्तरप्रदेश) येथील घटना
हिंदु युवतीची छेडछाड !