नक्षलवादी पोलिसांवर पुलवामाप्रमाणे घातक आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !

नक्षलवादाची भीषण समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

नक्षलवादी पोलिसांवर पुलवामामधील आक्रमणसारखे घातक आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !

आता प्रथमच नक्षलवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांवर स्फोटकांच्या साहाय्याने आक्रमण करण्याच्या योजनेवर काम चालू केले आहे.
 

मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच !

मणीपूरमध्ये गेल्या मासाभरापासून चालू असलेला हिंसाचार थांबलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍यानंतरही येथे हिंसाचार चालूच आहे. गेल्या २४ घंट्यांत मैतेई आणि कुकी या समाजांच्या गावांवर झालेल्या आक्रमणांत  अनेक लोक घायाळ झाले.

उत्तराखंडच्या मंत्र्यावर ‘या खुदा’ म्हणत मुसलमान तरुणाचा आक्रमणाचा प्रयत्न !

जेव्हा धर्मांध मुसलमान हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करतो, तेव्हा तो मानसिक रुग्ण असल्याचा दावा पोलीस नेहमीच करतात. असाच दावा आता या तरुणाचे कुटुंबीय करत आहेत. हा एक धूळफेकीचाच प्रकार आहे, हे स्पष्ट होते !

भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा इम्रान खान पाकसाठी अधिक धोकादायक ! – पाकिस्तानचे संरक्षणमंत्री

इम्रान खान हे सर्वांत मोठे बंडखोर आहेत. ते आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत आणि ९ मे हा त्याचा सर्वांत मोठा पुरावा आहे.’’ इम्रान खान यांना झालेल्या अटकेनंतर पाकमध्ये मोठा हिंसाचार झाला होता.

छत्रपती संभाजीनगर येथे मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणे आक्रमण !

आता पोलिसांचेही संरक्षण करण्याची वेळ आली आहे ! पोलिसांवरच जमावाकडून आक्रमण होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय ? यातून पोलिसांचा धाक अल्प होत आहे, हे लक्षात येते.

राजौरी (काश्मीर) येथे झालेल्या चकमकीत १ आतंकवादी ठार !

आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आतंकवाद्यांंच्या निर्मितीचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक आहे !

गडचिरोली येथे तेंदूपानांची जाळपोळ : नक्षलवाद्यांवर संशय !

कंत्राटदारांनी ग्रामसभांनाच तेंदूपाने गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना रसद मिळत नाही. परिणामी गेल्या १० दिवसांपासून त्यांनी तेंदूफळींची जाळपोळ चालू  केली.

जळगाव येथे बँकेवर दरोडा घालून १७ लाखांची रोकड पळवली !

बँक उघडल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी बँकेत आले. ग्राहकांचीही वर्दळ होती. बँक उघडून अर्धा घंटा झाल्यानंतर दुचाकीवर आलेल्या २ दरोडेखोरांनी कर्मचार्‍यांना शस्त्राच्या साहाय्याने धमकावले.

‘मोगलांनी भारतात येऊन मंदिरे उद्ध्वस्त केली, ही चुकीची माहिती !’ – अभिनेते नसीरुद्दीन शाह

मोगलांच्या या वंशजांना मोगल ज्या देशांतून भारतात आले, त्या देशात सरकारने पाठवून द्यावे, अशी कुणी मागणी केल्यास व अशा मोगलप्रेमींच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटू नये !