जैसलमेर (राजस्थान) येथे पाकिस्तानी निर्वासित हिंदूंची ५० पेक्षा अधिक घरे प्रशासनाने पाडली !
राजस्थानमधील काँग्रेस सरकार म्हणजे हिंदुद्वेषी पाकिस्तानी राजवट ! केंद्रातील भाजप सरकारने या हिंदूंना साहाय्य करावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !
राजस्थानमधील काँग्रेस सरकार म्हणजे हिंदुद्वेषी पाकिस्तानी राजवट ! केंद्रातील भाजप सरकारने या हिंदूंना साहाय्य करावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !
गोव्याचा इतिहास हा पोर्तुगिजांच्या अत्याचारांनी भरलेला आहे. गोमंतकियांनी हे सत्य स्वीकारले पाहिजे. गोव्यात मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली आणि चर्च बांधण्यात आले. गोव्यात धर्मांतर करण्यात आले.
अकोला येथे दंगलसदृश परिस्थितीमुळे अद्याप तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून १३ मेच्या मध्यरात्री हरिपेठ भागात या वादाला प्रारंभ झाला. या दंगलीमुळे एकाला प्राण गमवावा लागला, तर १० जण घायाळ झाले. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे.
धर्मांधांकडून हिंदु मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढलेल्या असतांना पोलीस आणि प्रशासन झोपा काढत आहे का ? नगरचा केरळ करायचा आहे का ?
तृणमूल काँग्रेस सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक आहे. हा हिंदूंवरील अत्याचारला दडपण्याचाच हुकूमशाही प्रकार आहे.
भारतात हिंदूंनी धर्मांतरितांची घरवापसी केली, म्हणजे त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले, तरी त्याला विरोध करणारे याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
टिपू सुल्तानचा काळा इतिहास जगासमोर येणार, या विचारानेच नसरुद्दीन शाह, जावेद अख्तर आदींना पोटशूळ उठल्यास नवल वाटू नये !
श्रीरामनवमीच्या दिवशी उसळलेल्या दंगलीचे पडसाद थांबले नाहीत, तोपर्यंत बंगालमधील दिनाजपूर येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीवर वासनांध मुसलमानांनी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. श्रीरामनवमीच्या दंगलीमध्ये हिंदूंवर बडगा दाखवणार्या बंगालच्या पोलिसांनी या घटनेतही पीडित मुलीचा मृतदेह फरफटत नेल्याचा ..
कांग्रेस की पाकिस्तानी सरकार !
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या शरणार्थी हिंदूंची राजस्थानमधील जोधपूर येथील २०० घरे जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकली. हिंदूंचे म्हणणे आहे की, ही भूमी त्यांनी विकत घेऊन तेथे बांधकाम केले होते.