नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी केलेल्या हिंसाचाराचे सत्य !
‘जो कुणी नूंह (मेवात)मधील हिंसाचाराकडे खोलवर पाहील, तो चिंतित आणि घाबरून जाईल.
‘जो कुणी नूंह (मेवात)मधील हिंसाचाराकडे खोलवर पाहील, तो चिंतित आणि घाबरून जाईल.
या वेळी त्यांना परत आणण्यात सैन्याने बजावलेल्या भूमिकेचेही मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी कौतुक केले.
मशिदीच्या भोंग्यांवर वापर कसा केला जातो आणि भविष्यात हिंदूंच्या विरोधात काय घडणार आहे ?, हे यावरून लक्षात येते. त्यामुळे देशातील सर्वच मशिदींवरील भोंगे काढणे किती आवश्यक आहे ?, हे पोलीस आणि प्रशासन यांनी जाणावे !
अकबर राम असे या हिंदु तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर इस्लामिक धार्मिक स्थळांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देश काही क्षेत्रांमध्ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्ये विकास होण्यासाठी आपल्याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.
भविष्यात लोकशाही मार्गाने ही सर्व मंदिरे मिळवल्यानंतरही त्यांच्या रक्षणार्थ हिंदूंकडे काही दूरगामी योजना आहे का ? सरकारवर अवलंबून न रहाता मंदिरांचे रक्षण करण्यास हिंदूंनी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारणेही तितकेच आवश्यक आहे !
गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालयातील घटना
२ मुसलमान विद्यार्थी निलंबित
बहुसंख्यक हिन्दुओं के देश के लिए यह लज्जाजनक !
उत्तरप्रदेशचे कानपूर शहर ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड बनले आहे. शहरातील घाटमपूर, श्यामनगर, रावतपूर, कर्नलगंज आणि मुन्नीपुरवा या भागातील शेकडो हिंदु कुटुंबांना आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आले आहे.
गोव्यात महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे.