नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी केलेल्‍या हिंसाचाराचे सत्‍य !

‘जो कुणी नूंह (मेवात)मधील हिंसाचाराकडे खोलवर पाहील, तो चिंतित आणि घाबरून जाईल.

मणीपूरमधून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेले २०० हून अधिक मैतेई राज्यात सुखरूप परतले !

या वेळी त्यांना परत आणण्यात सैन्याने बजावलेल्या भूमिकेचेही मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी कौतुक केले.

मशिदीच्या भोंग्यांवरून मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात जाणीवपूर्वक चिथावणी देणार्‍या इमामावर गुन्हा नोंद

मशिदीच्या भोंग्यांवर वापर कसा केला जातो आणि भविष्यात हिंदूंच्या विरोधात काय घडणार आहे ?, हे यावरून लक्षात येते. त्यामुळे देशातील सर्वच मशिदींवरील भोंगे काढणे किती आवश्यक आहे ?, हे पोलीस आणि प्रशासन यांनी जाणावे !

पाकिस्तानमध्ये कथित ईशनिंदेच्या नावाखाली हिंदु तरुणाला अटक !

अकबर राम असे या हिंदु तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर इस्लामिक धार्मिक स्थळांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

भारताचे गौरवगान आणि भविष्‍यातील आव्‍हाने !

१५ ऑगस्‍ट १९४७ या दिवशी भारताला स्‍वातंत्र्य मिळाले. स्‍वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर देश काही क्षेत्रांमध्‍ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्‍ये विकास होण्‍यासाठी आपल्‍याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही वैज्ञानिक सर्वेक्षण करा !

भविष्यात लोकशाही मार्गाने ही सर्व मंदिरे मिळवल्यानंतरही त्यांच्या रक्षणार्थ हिंदूंकडे काही दूरगामी योजना आहे का ? सरकारवर अवलंबून न रहाता मंदिरांचे रक्षण करण्यास हिंदूंनी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारणेही तितकेच आवश्यक आहे !

मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थिनींची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून त्यांना धमकावले !

गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालयातील घटना
२ मुसलमान विद्यार्थी निलंबित

उत्तर प्रदेश का कानपुर शहर बना मिशनरियों के धर्मांतरण का गढ ! सैकडों हिन्दू परिवार हुए धर्मांतरित !

बहुसंख्यक हिन्दुओं के देश के लिए यह लज्जाजनक !

मिशनर्‍यांना उत्तरप्रदेशातील ‘धर्मांतरविरोधी कायद्या’चा धाक नाहीच !

उत्तरप्रदेशचे कानपूर शहर ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड बनले आहे. शहरातील घाटमपूर, श्यामनगर, रावतपूर, कर्नलगंज आणि मुन्नीपुरवा या भागातील शेकडो हिंदु कुटुंबांना आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आले आहे.

गोव्यात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरविरोधी कायदा करा !

गोव्यात महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे.