नांदुरा (जिल्हा बुलढाणा) येथे शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक !
छत्रपतींच्या महाराष्ट्रातच त्यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक होणे पोलिसांना लज्जास्पद !
छत्रपतींच्या महाराष्ट्रातच त्यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक होणे पोलिसांना लज्जास्पद !
भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतातील नेत्यांना ठार मारण्याची धमकी देता येते, हे अमेरिकेकडूनच आता जगाला शिकावे लागेल ! खलिस्तानवाद्यांच्या माध्यमांतून भारतावर दबाव आणण्याचाच प्रयत्न अमेरिका करत आहे, हेच यातून स्पष्ट होते.
मद्य, पैसा आणि अमली पदार्थ यांच्या जोरावर मतदान होणे, ही लोकशाहीची थट्टा होय !
धर्मांतर केल्यास प्रतिमहा ५० सहस्र रुपये देण्याचे दाखवण्यात आले होते आमीष !
अशा वासनांधांविषयी देशातील मुसलमान नेते आणि त्यांचे पक्ष तोंड उघडत नाहीत अन् हेच नेते ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’ अशी कोल्हेकुई करतात !
अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असणारे मुसलमान !
‘आय.पी.एल्.’ (इंडियन प्रीमियर लीग) स्पर्धा निव्वळ व्यावसायिक हेतूने खेळवली जाते. यातून आस्थापने आणि त्यांनी विकत घेतलेले खेळाडू प्रचंड अर्थार्जन करतात. असे असतांना अशा भयावह घटनांतून जनतेची वैचारिक आणि भावनिक पातळी यांचा दर्जा किती खालावला आहे, हेच लक्षात येते !
३३ धर्मांधांना अटक
पोलिसांना धर्मांधांच्या घरात दगड-विटा आढळल्या
केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रकरणी आता संयुक्त राष्ट्रांचेही विधान !
येथे ३ गायींची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी इलियास याला अटक केली आहे, तर महंमद आमु हा पसार झाला आहे. इलियास याच्या घरीच हे पशूवधगृह चालवण्यात येत होते.