चीनचे ‘न्युरो वॉरफेअर’ (मानसिक युद्ध) आणि त्याचा भारतावरील परिणाम !
चीन हा भारत, अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांच्या विरुद्ध एक ‘मल्टी डोमेन वॉर’ (विविध क्षेत्रांमधील युद्ध) लढत आहे. ज्याला ‘अनिर्बंध युद्ध’ (अनरिस्ट्रिक्टेड वॉर) असेही म्हटले जाते. युद्ध चालू नसतांना शांतता काळात आपल्या प्रतिस्पर्धी देशांना ‘आपण लढाई हरलो.