बिजनौर (उत्तरप्रदेश) येेथील मजार तोडफोडीची आता ‘एन्.आय.ए.’ चौकशी करणार
बिजनौरच्या शेरकोट येथील जलाल शाहच्या मकबर्याची महंमद कमाल आणि त्याचा भाऊ महंमद आदिल यांनी तोडफोड केली होती.
बिजनौरच्या शेरकोट येथील जलाल शाहच्या मकबर्याची महंमद कमाल आणि त्याचा भाऊ महंमद आदिल यांनी तोडफोड केली होती.
विश्व हिंदु परिषदेच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने हा व्हिडिओ प्रसारित करत, ‘बिहार राज्य जिहाद्यांसाठी नंदनवन बनले असून हिंदूंसाठी नरक बनला आहे’, अशी टीका केली आहे.
हिंदूंना झालेला हा एकतर्फी सर्वधर्मसमभावाचा रोग कधी नष्ट होणार ? ‘उद्या जर कुणी अशा दुकानांच्या आडून यात्रेत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याला या मंदिराच्या विश्वस्त मंडळालाच उत्तरदायी ठरवावे’, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !
विश्व हिंदु परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील हिंदु समाज हा दहशतीच्या सावटाखाली आहे.
उदयपूर येथील कन्हैयालाल, अमरावती येथील उमेश कोल्हे, राजस्थान येथील महिला पोलीस यांची हत्या या सर्व जिहादी मानसिकतेतून घडलेल्या घटना आहेत.
सामंजस्य दाखवण्याचे दायित्व हिंदू पार पाडत आले आहेत. बहुतांश मुसलमान हे सामंजस्य दाखवण्याच्या भूमिकेत नसतात. पोलिसांच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !
असे हिंदुद्वेषी शिक्षक कधीतरी नीतीमान विद्यार्थी घडवू शकतील का ?
मंदिरांची दुःस्थिती दूर करण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होणे हाच पर्याय आहे !
सावरकरांची दहशत ब्रिटिशांना होती; काँग्रेसलाही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे !
अनेक हत्यांचे सत्रच भारतामध्ये चालू झालेे आहे. याद्वारे जो इस्लामी आतंकवाद पसरवण्याचे कार्य चालू आहे, तो थांबवण्यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे.