सिंधुदुर्ग : मनसेच्या पदाधिकार्‍यांनी अचानक केली आंबोली घाटाची पहाणी !

नाक दाबले की, तोंड उघडते, ही म्हण सार्थ करणारी पोलिसांची कारवाई ! मनसेने आवाज उठवण्यापूर्वी पोलिसांना ही अवजड वाहतूक दिसत नव्हती कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात होते ?

मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण चालूच ठेवणार ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

सरकारने लोटे येथील ‘श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळे’ला उर्वरित अनुदान द्यावे, तसेच गोशाळेच्या जागेचा प्रश्‍न सोडवावा, या मागण्यांची पूर्तता जोपर्यंत केली जात नाही, तोपर्यंत मी उपोषण चालूच ठेवणार आहे.

लोटे (खेड) येथे ह.भ.प. भगवान कोकरे महाराज पोलिसांच्या कह्यात !

सरकारने ह.भ.प. कोकरे महाराज यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने त्यांचे उपोषण चालूच आहे. आम्ही गायींसाठी आंदोलन करत आहोत. सरकार हिंदुत्वनिष्ठ असेल, तर त्यांनी या उपोषणाची दखल घ्यावी.

पुण्यातील वेताळ टेकडी वाचवण्यासाठी ‘लाँग मार्च’ !

त्या रस्त्याचा १५ टक्केही नागरिक वापर करणार नसल्याचा अहवाल समोर आला आहे; परंतु हा रस्ता करण्यास प्रशासन का हट्ट करत आहे ?

आगरा येथील जामा मशिदीच्या पायर्‍यांच्या खाली पुरलेल्या मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील मूर्ती बाहेर काढा ! – कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांची मागणी

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समवेत राष्ट्रव्यापी आंदोलन करणार !

‘महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण यांविषयीचे कायदे त्वरित करा ! – सकल हिंदु समाज

रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन बांधामात्र येथे उर्दू भवन नको.

‘शंभुदुर्ग प्रतिष्ठान’कडून आंदोलनाची चेतावणी, तर पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दबाव !

ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असतांना ख्रिस्ती व्यक्तीची मंदिराच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती धर्मप्रेमी हिंदूंनी ‘सर्वधर्म समभावा’च्या नावाखाली का सहन करावी ?

महाविकास आघाडीच्या नागपूर येथील सभेच्या विरोधात नागरिकांची नागपूर खंडपिठात जनहित याचिका !

दर्शन कॉलनी येथील मैदान परिसर हा रहिवासी भाग आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि या भागात असलेल्या रुग्णांचा विचार करता या मैदानावरील सभेची अनुमती नाकारावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

रत्नागिरी येथे १५ एप्रिल या दिवशी ‘हिंदु गर्जना मोर्चा’

आज बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची आवश्यकता आहे. रोंहिग्यांची संख्या तर वाढतच आहे. ‘एन्.आर्.सी.’सारखा कायदा होणे आवश्यक आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत.

मुंबई-गोवा मार्गावरील हातीवले (राजापूर) येथील टोलवसुली पुन्हा बंद !

मंत्री उदय सामंत यांनी आदेश दिल्यानंतर हातिवले येथील टोल वसुली बंद करण्यात आली आहे. टोलनाक्यावर देण्यात आलेले पोलीस संरक्षणही हटवण्यात आले आहे.