२ दिवसांच्या अधिवेशनातील पहिल्या दिवशी केवळ शोकप्रस्ताव
सत्ताधारी आणि विरोधक यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशनाचा अधिकाधिक वेळ द्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
सत्ताधारी आणि विरोधक यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशनाचा अधिकाधिक वेळ द्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
संभाजीनगर येथे १ सहस्र ६८० कोटी रुपयांच्या जलयोजनेचा शुभारंभ
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या राज्याने देशाला अनेक महान संत दिले आहेत. भक्ती आणि शक्ती यांचा संगम महाराष्ट्रात आहे.
केंद्र सरकारने केलेले हे कायदे शेतकरी हिताचे असून शेतकर्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी आहेत.
शालेय मुलांसाठी घरबसल्या संस्कृत शिकण्याची सुलभ आणि उपयुक्त अशी संधी गोव्यात ‘संस्कृतभारती’कडून देववाणी परीक्षा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी कौस्तुभ कारखानीस, प्रकल्प संचालक, देववाणी संस्कृतभारती, ९८२३९४५०९४ यावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आलेे आहे.
‘महिला शौर्यजागृती’ या विषयावरील व्याख्यानाची संहिता लिहितांना आणि व्याख्यान घेतांना एका साधकाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत . . .
शिवछत्रपतींच्या पराक्रमाला साजेसा उत्सव सातारा जिल्हा प्रशासनाने साजरा करावा.
स्वराज्य निर्माण करण्याच्या कार्यात वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली.
सोलापूर शहरातील विविध दुकानदारांनी प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग न करता कापडी पिशवीचा उपयोग करून पर्यावरणाचे रक्षण करावे.=उपायुक्त धनराज पांडे