
पांढरकवडा, १८ डिसेंबर (वार्ता.) – टिपेश्वर अभयारण्याशेजारील ७२ गावांत वाघांची पुष्कळ दहशत वाढली आहे. ही भीती घालवण्यासाठी वन व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह प्रत्येक वाघाला ‘जीपीएस्’ प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला आहे. वन्यप्राणी आणि मनुष्य संघर्ष अल्प करून जंगलावर अवलंबून रहाणे अल्प करण्यासाठी वर्ष २०१५ डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना चालू केली.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !