सौ. प्रियांका राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ३८ वर्षे) यांची तत्त्वनिष्ठता आणि आध्यात्मिक प्रगल्भता अन् साधकांना अचूक मार्गदर्शन करून त्यांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
सौ. प्रियांकाने मला सांगितले, ‘‘बाबा, अशा प्रसंगात अडकू नये. काळानुसार व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधनेला अधिक महत्त्व आहे. साधनेच्या दृष्टीने असे करणे अयोग्य आहे.’’ तिने मला हे भावनारहित आणि तत्त्वनिष्ठ होऊन स्पष्टपणे सांगितले. सौ. प्रियांकाचा साधनेच्या दृष्टीने हा विचार उच्च आहे.