सौ. प्रियांका राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ३८ वर्षे) यांची तत्त्वनिष्ठता आणि आध्यात्मिक प्रगल्भता अन् साधकांना अचूक मार्गदर्शन करून त्यांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सौ. प्रियांकाने मला सांगितले, ‘‘बाबा, अशा प्रसंगात अडकू नये. काळानुसार व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधनेला अधिक महत्त्व आहे. साधनेच्या दृष्टीने असे करणे अयोग्य आहे.’’ तिने मला हे भावनारहित आणि तत्त्वनिष्ठ होऊन स्पष्टपणे सांगितले. सौ. प्रियांकाचा साधनेच्या दृष्टीने हा विचार उच्च आहे.

तळमळीने आणि भावपूर्ण व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या पणजी (गोवा) येथील सौ. सुगंधा रोहिदास कांबळी (वय ६९ वर्षे) !

सौ. सुगंधा कांबळी या २७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. त्यांनी विविध सेवा तळमळीने आणि भावपूर्ण केल्या आहेत. आता त्यांना वयोमानानुसार शारीरिक अडचणी आहेत, तरीही त्यांच्यामधील सेवेविषयीची तळमळ आणि आध्यात्मिक भाव प्रतिदिन वृद्धींगत होत आहे

निर्जीव वस्तूंप्रती भाव असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर (वय १८ वर्षे) !

‘त्याग’ हा शब्द उच्चारल्यावर ‘मोठ्या वस्तूंचा त्याग करणे’, असे मला वाटते.’ प्रत्यक्षात त्याग हा लहान गोष्टींमध्येही होऊ शकतो. एखाद्या प्रसंगात स्वतःच्या इच्छेप्रमाणे होत नसल्यास निराश न होता ‘या प्रसंगात ईश्वराची इच्छा काय आहे ?’, असा विचार करून ईश्वरेच्छेने वागल्यामुळे स्वेच्छेचा त्याग होणार आहे.

बेंगळुरू येथे युवतीचे अपहरण करून तिच्यावर मुसलमानांकडून सामूहिक बलात्कार

एरव्ही अल्पसंख्य म्हणवणारे मुसलमान अत्याचार आणि गुन्हेगारी यांमध्ये बहुसंख्येने आढळतात. भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणार्‍या धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी यांना मुसलमानांची ही गुन्हेगारी दिसत नाही का ? कि दिसूनही ते त्याकडे डोळेझाक करतात ?

शहराचे ‘वास्को’ हे नाव पालटून ‘संभाजीनगर’ म्हणून अधिकृत करण्याविषयी प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन

वास्को-द-गामा मतदारसंघाचे अधिकृत नामकरण ‘संभाजीनगर’ म्हणून करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

वाढती वाहन संख्या : एक धोक्याची घंटा !

यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात ८६,८१४ नवीन वाहनांची नोंदणी झाली. यात पुण्यामध्ये ११०५६, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६६४८ नवीन वाहने नोंदली गेली. प्रत्येक शुभ मुहूर्तावर हा आकडा वाढतच जात आहे.

सासोलीतील परप्रांतियांच्या दडपशाहीला लगाम घाला अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल ! – मनसे, सिंधुदुर्ग

दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावात चालू असलेल्या परप्रांतियांच्या दडपशाहीच्या विरोधात स्थानिक आमदार आणि पालकमंत्री गप्प का ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात श्रीरामनवमी उत्सव साजरा

जिल्ह्यात ६ एप्रिलला सर्वत्र श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भजन, कीर्तन, प्रवचन, श्रीराम नामसंकीर्तन यांमुळे सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले होते.