बंगालमध्ये वर्ष २०१६ मध्ये करण्यात आलेली २४ सहस्र शिक्षकांची भरती रहित !
न्यायालयाने या प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच दोषी ठरवून त्यांना कारागृहात डांबण्याचा आदेश द्यायला हवा, तसेच या भरतीसाठी झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा !
न्यायालयाने या प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच दोषी ठरवून त्यांना कारागृहात डांबण्याचा आदेश द्यायला हवा, तसेच या भरतीसाठी झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करावा !
अशा घटना म्हणजे हिंदूंनी काँग्रेसला निवडून दिल्याची शिक्षाच होय !
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून २२ एप्रिल या दिवशी निवडणूक घोषणापत्र घोषित करण्यात आले !
आधी जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार होते, तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी सांगितले होते, ‘देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे.’ याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार ? ज्यांची अधिक मुले आहेत त्यांना वाटणार आणि घुसखोरांना वाटणार.
जी. परमेश्वर आणि काँग्रेसचे त्यांचे साथीदार यांना हिंदूंच्या दु:खाशी काहीच देणेघेणे नाही, हेच सत्य आहे. आता केवळ निवडणुकांवर या प्रकरणाचा परिणाम होऊ न देण्यासाठीच परमेश्वर अशा प्रकारे नक्राश्रू ढाळत आहेत. तथापि हिंदू सूज्ञ आहेत, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे !
हे जनतेच्या विकासाच्या वल्गना करणारे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पद ! सर्वत्रच्या जनतेने अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास राजकीय पक्ष आणि प्रशासन काय करतील ?
‘जय भवानी, जय शिवाजी’ ही आमची घोषणा आहे. घोषणेतील ‘जय भवानी’ शब्द काढल्यावर भविष्यात ‘जय शिवाजी’ उल्लेख काढायला लावाल. अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही.
नायजेरियाचे नागरिकांनी पोलिसांना दांडक्यांनी मारहाण केली. पोलीस गाडीत बसून पळू लागल्यावर त्यांच्यावर दगडफेक केली.
‘ओ.सी.आय्.’ कार्ड मिळवण्यासाठी आता पर्यायी कागदपत्र म्हणून पारपत्र समर्पण केल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याचा सहस्रो गोमंतकीय आणि त्यांचे कुटुंबीय यांना लाभ मिळणार आहे.
‘ख्रिस्ती समाज भाजपला पाठिंबा देत नाही’, असे म्हणता येणार नाही; मात्र भाजपला यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करत आहोत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.