भारतात हिंदूच असुरक्षित !

पुणे जिल्‍ह्यातील मंचर येथे सूरज चक्रधर या बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍याच्‍या घरावर धर्मांध मुसलमानांच्‍या जमावाने आक्रमण केले. ते घरी न सापडल्‍याने धर्मांधांनी घरातील महिलांना ठार मारण्‍याची धमकी दिली.

प्रत्‍यक्ष आजारांवरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्‍ठता, अम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धत घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

‘ऑनलाईन’ जुगाराच्‍या विळख्‍यात फसत आहेत तरुण !

सध्‍याचे युग हे तंत्रज्ञानाचे असून तरुण पिढी भ्रमणभाषच्‍या इतकी आहारी गेली आहे की, या तरुणांना त्‍याचे एक प्रकारे व्‍यसनच जडले आहे. आज प्रत्‍येक तरुणाकडे ‘स्‍मार्टफोन’ आहे. त्‍यामध्‍ये इंटरनेटवर चालणारे अनेक प्रकारचे ‘ऑनलाईन’ खेळ (गेम) असतात. या खेळांनी तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे…

भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित न केल्‍यास त्‍याचे इस्‍लामीकरण होण्‍यास वेळ लागणार नाही ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

सध्‍या भारताचे इस्‍लामीकरण करण्‍याचा प्रयोग चालू आहे. या देशाचे पुन्‍हा अनेक तुकडे करून त्‍याचे विभाजन केले जाईल, या धोक्‍याविषयी हिंदूंना सजग केले पाहिजे.

मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तमिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्‍ट करणार का ? – गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

तमिळनाडूमध्‍ये अतिक्रमणाच्‍या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत; मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही. द्रमुक सरकारला हिंदूंमधील भेदभाव दिसतो; मात्र चर्चमधील भेदभाव का दिसत नाही ?

काश्‍मीरमध्‍ये नवीन जलविद्युत प्रकल्‍प चालू केल्‍याने पाकिस्‍तानचा जळफळाट !

भारताने जम्‍मू-काश्‍मीरमधील चिनाब नदीवर किरू आणि क्वार नावाचे दोन नवीन जलविद्युत प्रकल्‍प चालू केले आहेत. भारताच्‍या या जलविद्युत प्रकल्‍पांवर पाकिस्‍तान संतापला आहे.

नवरात्रीच्या काळात होणारी धर्महानी रोखा आणि ‘आदर्श नवरात्रोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा !

‘१५.१०.२०२३ या दिवसापासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. नवरात्रीच्या निमित्ताने व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी पुढील प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘मायेच्‍या विषयात काही विशेष अर्थ नसल्‍याने आता पूर्णपणे आध्‍यात्मिक विषयांकडे लक्ष द्या’, असा निरोप पाठवल्‍याचा प्रसंग आठवून कृतज्ञता वाटणे

२२.७.२०२३ या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये एक सूत्र प्रसिद्ध झाले होते. त्‍यात ‘जन्‍म-मृत्‍यूच्‍या चक्रातून सोडवते, तीच खरी विद्या !’, या शीर्षकाखाली एका रत्नपारख्‍याने मनुष्‍यजन्‍म आणि त्‍यात इतकी उत्तम बुद्धी मिळूनसुद्धा तिचा उपयोग…

ठाणे येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या (कै.) सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) यांच्‍या आजारपणात त्‍यांचे यजमान श्री. नंदकुमार ठाकूर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

(कै.) सौ. नम्रता ठाकूर यांचा निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या आजारपणात त्‍यांचे पती श्री. नंदकुमार ठाकूर यांनी अनुभवलेली गुरुकृपा पाहूया.

श्रीकृष्‍णाच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या देवरुख (जिल्‍हा रत्नागिरी) येथील श्रीमती विजया पानवळकर (वय ८४ वर्षे) सनातनच्‍या १२६ व्‍या संतपदी विराजमान !

देवरुख येथे श्रीमती पानवळकरआजी यांच्‍या रहात्‍या घरी सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी त्‍यांना व्‍यष्‍टी संत घोषित करून सर्वांना आनंदवार्ता दिली.